सुखाचा आभास

सुखं साठवता आलं असतं तर? गरज पडेल तेव्हा कोणाला उचलून देता आलं असतं तर? पण सुखाचा संचय करता येत नाही. ते वाऱ्यासारखं असतं, त्याचं अस्तित्व काही क्षण टिकतं. जेव्हा समोर…

प्रतिभा

प्रत्येक माणसाकडे इतरांपेक्षा काही तरी असतच खास आगळं वेगळंवर्णाचा विचार केला तरी, कोणी गव्हाळ, तर कोणी निब्बर काळंकोणी श्वेतवर्णी, कोणी निमगोरं तर कोणी कृष्णापरी निळंसावळंरंगाने होत काय? नका विचारू, नभात…

कोकण विकासातील अडथळे

गेल्या साठ वर्षांचा कोकण विकासाचा लेखाजोखा मांडायचा ठरवला तर हाती काय लागेल ते पाहू. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणी माणूस आपले भविष्य घडवण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर या तीन महत्त्वाच्या शहरात पळत होता….

भेटेल देव कोठे?

“महेश तुझ्यासाठी घर दार सगळं सोडून मी आले, मी तुला लग्नापुर्वीच म्हणाले होते माझ्या कुटुंबात मला कोणाची लुडबुड नको आणि तू तसे कबूल केले होते तरीही तुझ्या आईला घेऊन..”“का? तुझी…

त्या वळणावर भाग 2

कथेचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा एक दिवस मी डॅडला सांगितले, “तुमच्याकडे अभ्यास करणं मला बोअर होतं. आधी तुम्ही example सोडवून पाहता, मग मला सांगता. आमच्या टीचर वेगळी मेथड…

त्या वळणावर

‘जीवनात संघर्ष असला तरच जगण्याची मजा असते’, हे वाक्य ऐकायला तसं बरं आहे, पण मला डिप्लोमाला ड्रॉप लागला आणि डॅड आणि माझ्यात पहिला संघर्ष झाला. डॅड म्हणाला, “तुला डीग्री करता…

समेट

शांता शिससाट कणकवली नगावे येथून लग्न होऊन तिरवड्यात जुवेकरांच्या घरी सुन म्हणून आली. लग्न करुन आलेल्या प्रत्येक मुलीला नवीन घरात आपले कसे होणार ही चिंता असतेच. जर मुलीला कामाची सवय…

पोटासाठी दाही दिशा

आपल्याला काय खायला आवडते? म्हणजे बर्गर, पिझ्झा, चायनीज हे मला विचारायच नव्हते तर तुमच्या आहारात काय असेल तर तुम्ही आनंदी असाल? असं मला विचारायच होतं. तुमच्या मते तुम्ही पूर्णब्रह्म कशाला…

माता न ती वैरीणी भाग 2

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा पाहता पाहता संतोष मोठा झाला. स्टेशनच्या शाळेत ४ थीला जाऊ लागला. त्याची आई दारू गाळते हे कोणीतरी इतर विद्यार्थ्यांना सांगितले. ते संतोषला नावाऐवजी ‘दारूवाला’…

माता न ती वैरीणी भाग 1

दोन भावंडांच्या पाठीवर तिसऱ्या पोराचा घरीच जन्म झाला. मुलाचा जन्म झाला तेव्हा मुलाचा बाप सुरेश कामावर होता. या आधीच्या मुलांच्यावेळीही तो नव्हता. त्याला बोलवून आणले तेव्हा तो तर्रर् होता. त्यामुळे…