गुंता
सतरा अठरा वर्षावरील मुलगा उंडगताना दिसला की, ‘तुला कसली चिंता आहे का? मस्त खातोपितोस आणि मजा करतोस.’ असे उद्गार आपण मुलांसाठी सहजच वापरतो. रागाच्या भरात आपण बोलून जातो. मुल लहान…
सतरा अठरा वर्षावरील मुलगा उंडगताना दिसला की, ‘तुला कसली चिंता आहे का? मस्त खातोपितोस आणि मजा करतोस.’ असे उद्गार आपण मुलांसाठी सहजच वापरतो. रागाच्या भरात आपण बोलून जातो. मुल लहान…
सांजावला दिस, गायीगुरे गोठ्याकडे, धनी परतला नाही, काळजात धडधडेरोजंदारीचे काम त्याला, कधी झाडावर चढे, कधी तासतो चिरे गिरवी कष्टाचे धडे कमरेला त्याच्या आकडी, त्यामध्ये कोयता, कानाला कधी विडी,कधी तोंडात पान…
अमेरिकेतील एपस्टिन फाईल प्रमाणे महाराष्ट्रात, नाशिक सिन्नर येथील कॅप्टन अशोक खरात बाबा संबंधी महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे बाहेर पडत आहेत. एका ३८ वर्षीय महिलेस गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर…
संस्कृतीचा झाला नाश, लग्न वाटू लागले पाश, तुटे कुटुंबाचा आधारना उरला सहचरांत विनय, बिघडली नात्याची लय, शब्द झाले अंगार। सौंदर्याचे मोल न उरले, भडक दिखाऊ ते तरले, देखणेपण उधारलयास गेली…
महाभारत कौरव पांडवांच्या युध्दात महाराज धृतराष्ट्र यांचे सारे लक्ष त्या युद्धातील प्रसंग आणि युध्दाच्या निर्णयाकडे होते. ते अंध असल्याने प्रत्यक्ष काही पाहू शकत नव्हते पण त्यांचा सारथी आणि सल्लागार अतिशय…
सह्याद्रीच्या कुशीत राहतो त्यास ना कष्टाचे कधी भयकोकणचा राजा शिवछत्रपती देई शरणांगतास अभय खालाटी, वल्हाटी, राजापुरी, मालवणी भाषेत वेगळी लयभजन कुणाचे, बाल्या नाचे चाळ बांधूनी, होळीला शबय कोकणाची वाट वळणाची,…
शेखर आणि सीमा हे घनिष्ट बालमित्र-मैत्रीण, पण तसेही शालेय जीवनातील मैत्री पुढे टिकेलच याची खात्री देणे अवघड. संसार म्हणजे काही भातुकलीचा खेळ नव्हे. गोरेगाव पांडुरंग वाडीतच ‘घरकुल’ मध्ये ती तर…
माझ्या दुःखाला मीच कारणीभूत, मग दोष कुणाला द्यावा?अर्धा पेला भरलेला असता, तो किती रिता? का मी पहावा? माझी जबाबदारी तुझ्यावर लोटून, का सुखाचा शोध घ्यावा?तूझा सहवास वास्तवातील सूख तरी, का…
मारूती स्तोत्रात हनुमंताने जेव्हा सुर्य पाहिला तेव्हा ते फळ असावे असे वाटून खाण्यासाठी त्याच्यावर झेप घेतली आणि तो प्रचंड मोठा झाला. त्याचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामींनी केलेले ते वर्णन…
रामाच्या पंचवटीत, गदीमांच्या नाशकात घडला मोठा अपघातशाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राची निघाली वाऱ्यावरी वरातपडली बुध्दी गहाण? जो-तो पातला चरणासी त्याच्या अंधारातठाऊक ना स्वतःचे भविष्य पाहू लागला राज्यातील नेत्यांचे हात स्वघोषित कप्तान…
माणूस शिकून सुसंस्कृत होतो का? माणसासारखे वागतो का? आपल्या हातून दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची दक्षता घेतो का? दुसऱ्या व्यक्तीला सन्मानाने वागवतो का? बरं घरातील व्यक्तींचा, जेष्ठांचा आदर राखतो…
काढू नये उणेदुणे, मागू नये हिशेब कालचा, इतकाच एक ‘पण’ आजचाविसरून जायला शिकू, माफ मनापासून करु, करू हळूहळू अंत क्रोधाचा प्रेम मागुन मिळत नाही हेका धरू नये तुमच्या मनाप्रमाणे सतत…