कोकणातील किनारपट्टी पर्यटन भाग 1
भारताने २०१४ नंतर देशाच्या विमान वाहतूक सेवेचा विस्तार केला आहे. त्याचा फायदा छोट्या शहरातील नागरिकांना व्हावा असा चांगला उद्देश यामागे आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोकणात सध्या चिपी विमानतळ आणि…
भारताने २०१४ नंतर देशाच्या विमान वाहतूक सेवेचा विस्तार केला आहे. त्याचा फायदा छोट्या शहरातील नागरिकांना व्हावा असा चांगला उद्देश यामागे आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोकणात सध्या चिपी विमानतळ आणि…
प्रेमाखातर मजनू अहोरात्र झुरत होते, जीव देऊन प्रेम अमर करत होतेआता घेऊ लागलेत निष्षापाचा जीव, त्यासाठी वेळ काळ पाहत नव्हतेमुलांनी केलेली दुष्कर्म, त्यात न कोणाचेच हित, प्रायश्चित्त उगा भोगत होते…
आज संध्याकाळी ती मला अचानक दिसली. मी तिच्याकडे पाहिले, तिने माझ्याकडे, मी तिच्याकडे पाहिले, तिने माझ्याकडे असे किमान दोन तीन वेळा घडले मी रस्त्याच्या कडेने चालत होतो त्याच्या पलीकडच्या बाजूने…
अक्षय त्रितीयेक सुक्या पेरला, जोताक लाडको बाळगो फिरलोबाळग्या वांगडाक घरचो चंद्रो, त्याका पयल्या सूट उजू केलोपाठीवर याक शिरटी बसता, पळ पळून सोसवाक लागलोधा किलो ‘चिंटूक’ हाडाला होता, तरी येवचो तो…
सतरा अठरा वर्षावरील मुलगा उंडगताना दिसला की, ‘तुला कसली चिंता आहे का? मस्त खातोपितोस आणि मजा करतोस.’ असे उद्गार आपण मुलांसाठी सहजच वापरतो. रागाच्या भरात आपण बोलून जातो. मुल लहान…
सांजावला दिस, गायीगुरे गोठ्याकडे, धनी परतला नाही, काळजात धडधडेरोजंदारीचे काम त्याला, कधी झाडावर चढे, कधी तासतो चिरे गिरवी कष्टाचे धडे कमरेला त्याच्या आकडी, त्यामध्ये कोयता, कानाला कधी विडी,कधी तोंडात पान…
अमेरिकेतील एपस्टिन फाईल प्रमाणे महाराष्ट्रात, नाशिक सिन्नर येथील कॅप्टन अशोक खरात बाबा संबंधी महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे बाहेर पडत आहेत. एका ३८ वर्षीय महिलेस गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर…
संस्कृतीचा झाला नाश, लग्न वाटू लागले पाश, तुटे कुटुंबाचा आधारना उरला सहचरांत विनय, बिघडली नात्याची लय, शब्द झाले अंगार। सौंदर्याचे मोल न उरले, भडक दिखाऊ ते तरले, देखणेपण उधारलयास गेली…
महाभारत कौरव पांडवांच्या युध्दात महाराज धृतराष्ट्र यांचे सारे लक्ष त्या युद्धातील प्रसंग आणि युध्दाच्या निर्णयाकडे होते. ते अंध असल्याने प्रत्यक्ष काही पाहू शकत नव्हते पण त्यांचा सारथी आणि सल्लागार अतिशय…
सह्याद्रीच्या कुशीत राहतो त्यास ना कष्टाचे कधी भयकोकणचा राजा शिवछत्रपती देई शरणांगतास अभय खालाटी, वल्हाटी, राजापुरी, मालवणी भाषेत वेगळी लयभजन कुणाचे, बाल्या नाचे चाळ बांधूनी, होळीला शबय कोकणाची वाट वळणाची,…
शेखर आणि सीमा हे घनिष्ट बालमित्र-मैत्रीण, पण तसेही शालेय जीवनातील मैत्री पुढे टिकेलच याची खात्री देणे अवघड. संसार म्हणजे काही भातुकलीचा खेळ नव्हे. गोरेगाव पांडुरंग वाडीतच ‘घरकुल’ मध्ये ती तर…
माझ्या दुःखाला मीच कारणीभूत, मग दोष कुणाला द्यावा?अर्धा पेला भरलेला असता, तो किती रिता? का मी पहावा? माझी जबाबदारी तुझ्यावर लोटून, का सुखाचा शोध घ्यावा?तूझा सहवास वास्तवातील सूख तरी, का…