भारतीय राज्यघटनेचा पाया असे आपले पवित्र संविधानकायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेबांनी केले होते लिखाणएकता, समानता, बंधुता, नागरिकांचा हक्क याची यावी जाणहक्काबरोबरच कर्तव्याची भावना मनी हवी याचे होते भान घटनेत स्तुत्य तरतूद…
Tag: marathi-kavita
राजकरणाचा डोह गढूळला त्यात दुर्दैवाने ओघळले मानवी रक्तकळे ना ही कसली महायुती? सरली निती, आता कोण कोणाचे भक्त? लग्नानंतर पाट लावतात तसे यांचे वागणे, कोणाशीही जुळवतात सूरकळे ना या मागचे…
निवडणूक आली की काही अदृश्य कर लटकवतात बॅनरबिचारे चार पैशासाठी कुठेही चढतात, ते तर हुकमाचे चाकर त्यांचे काहीच चुकत नाही पोट जाळायला हवी रोजच भाकरमालक कितीही निष्ठूर असला तरी त्याच्या…
आपल्या घरात काय घडते? आपल्याला कळत नाहीसोशल मेडियावरून कळते आपली म्हैस फळत नाही कोण कोणत्या पक्षात, रात्रीतच बदलतात शेकडो बॅनरमॉर्निंग वॉकला, होते मनात उलटी, हतबलतेने झुकते नजर काल काय झाले?…
शोधतो मी माझ्यातील माणुस, उसवत जातो मनाचे धागेकाळाच्या उदरात थकून झोपलय, मनाला करतो हलवून जागे। आता, मित्रांचे मित्राशी अन पतीचे पत्नीशी असते का नाते?हरवल्या हृदयाला विचारा, का आई हक्कासाठी कोर्टात…
तू निघून गेल्यानंतर कळली तुझ्या असण्याची गंमतडोळ्यांना बजावलं बन निडर, बांधून स्वतःची हिंमत ते बिचारे अगतिक त्यांना सहन होणे नव्हते शक्यत्यांना कुठे मोकळे स्वातंत्र्य ते मुकभावनेचे भक्त घडले ते घडले…
कधीकधी आपण असतो संभ्रमित तेव्हा हवा एकांतनिराशेने मन घेरले की वाटते, बसावे एकटेच शांततर कधी कधी वेळच जात नाही, एकांत पाहतो अंतकोणी एखाद्या कातळावर निश्चिल, वाटे बसला कुणी संत मनी…
गावाकडून तू आलीस जशी येते हळवी सरवर्गातील तुझ्या प्रवेशाने आमचा वाढला वावरतुझे गावरान रूप त्याला नसे मेकअपचे अस्तरतुझ्याकडे प्रत्येक विषयाच्या प्रश्नाचे नेमके उत्तर। नसेल तुलाच ठाऊक तू मनात केले होते…
भणंग जगण्याची दोस्ता, कर मनी तू पक्की तयारीसावली तव सोबतिची, तुज सोडून दूरदेशी गेलीकशास डोकावायचे उगा, श्रीमंतांच्या जुन्या महाली पेरले ते न उगवले, जमीन बेवफा कशी झाली?सिंचले माझेच रूधीर, तरी…
आई या शब्दाभोवती गुंफलं होतं तुमचंमाझं बालपणी जगमला मोठं करताना, केला त्याग, सोसले कष्ट, सोसली धग नऊ महिने गर्भाचे जतन, तिच्या रक्तावरच माझं पोषणमी सुखरूप आहे ना, पाहण्याची धडपड, तिथंच…