रे आठ दिसार इले गणपती, झोपून काय रवतस आये आरडतामेल्या उठ चाय खा आणि वाडवण घेऊन लख्ख अंगण झाडता खरा तर ‘ह्या’ बायकोक असता, ती ऐकणा नाय म्हणान माका नडतागावाक…
Author: Mangesh Kocharekar
गेल्या वर्षी अल निनोनं, नो नो म्हणत पळ काढला म्हणून बरं झालं. या वर्षी उशीरानं पाऊस आला, पाऊस वेळेत येईल असा क्लायमेटचा अंदाज होता, म्हणून अपुऱ्या पावसावर पेरणी कशीबशी आटोपली….
काय खरं? काय खोटं? सामान्य माणसाला कधी नाहीच कळतइतिहास आणि वर्तमान, दोन्ही त्याला सारखेच असतात छळत यशासाठी देव, अंगारा, वशिला कोणतंच सुत्र कधी कायम नसतंमेहनत, समयसूचकता यांच गणित जुळलं, तर…
तिच्याकडे जाताजाता वळलं आणि खुशाली घेऊन निघू म्हटलं तरी तासभर कसा गेला कधी कळत नसे,आता तीची पावलं भडगाळवाच्या दिशेने पडावी असे तिचे वय. संपूर्ण शरीरावर सुरकुत्या, मान लटलटू लागलेली, हाताला…
शाळेत असतांना सगळ्यात जास्त आतुरतेने आम्ही कशाची वाट पाहत असू? ती म्हणजे सूचना वहीची. या वितभर वहीने अनेकांना आनंदीत केले आहे. अभ्यासाच्या जाचातून थोडा दिलासा दिला आहे. ती वही घेऊन…
राजकरणावर काही लिहायचं, बोलायचं नाही घेतली होती शपथआपण शिस्तप्रिय संघटनेचे एक नम्र सेवक हेच होत माझ मत तो ही एक एकनिष्ठ, निती, तत्व पाळणारा प्रामाणिक देशभक्तअंगात होता वेगळा जोश, नमस्ते…
महाराष्ट्रात हल्ली कशा कशासाठी अनुदान द्यावे लागते तेच कळत नाही. दुबार पेरणी झाली, द्या अनुदान, पीक बुडालं द्या अनुदान, जास्त पिकलं, भाव गडगडले द्या अनुदान. हे अनुदान भूत मानगुटीवर बसले…
लहानपणी पावसाची आम्हाला मज्जा यायची, आकाश काळकुट्ट व्हायचं अगदी दिवसा अंधारून यायचं, मग कितीतरी वेळ आकाशात फटाके फुटायचे, धडाड धूम, धडाड धूम. मग फटाक्यांची आताषबाजी संपतासंपता, सगळ लख्ख उजळून निघायचं,…
पावसाचं वय किती असावं? आम्ही कधी मोजलं नाहीधावत धावत पडतांना तो थकलाय का, विचारलं नाही भात्यातुन बाण बाहेर काढला की, शरसंधान करावं लागतंतो अंदमानातुन सुटला की, त्याला उत्तर टोक गाठावं…
दंताजींचे ठाणे उठले ,फुटले दोन्ही कानडोळे रूसले काही न बघती नन्ना करते मान।या वात्रटिकेने दातांच दुखण किती असह्य असत ते कवी व्यक्त करतो. पण दात तर हवेच, बोळकं तोंड किंवा…