सह्याद्रीच्या कुशीत राहतो त्यास ना कष्टाचे कधी भयकोकणचा राजा शिवछत्रपती देई शरणांगतास अभय खालाटी, वल्हाटी, राजापुरी, मालवणी भाषेत वेगळी लयभजन कुणाचे, बाल्या नाचे चाळ बांधूनी, होळीला शबय कोकणाची वाट वळणाची,…
Author: Mangesh Kocharekar
शेखर आणि सीमा हे घनिष्ट बालमित्र-मैत्रीण, पण तसेही शालेय जीवनातील मैत्री पुढे टिकेलच याची खात्री देणे अवघड. संसार म्हणजे काही भातुकलीचा खेळ नव्हे. गोरेगाव पांडुरंग वाडीतच ‘घरकुल’ मध्ये ती तर…
माझ्या दुःखाला मीच कारणीभूत, मग दोष कुणाला द्यावा?अर्धा पेला भरलेला असता, तो किती रिता? का मी पहावा? माझी जबाबदारी तुझ्यावर लोटून, का सुखाचा शोध घ्यावा?तूझा सहवास वास्तवातील सूख तरी, का…
मारूती स्तोत्रात हनुमंताने जेव्हा सुर्य पाहिला तेव्हा ते फळ असावे असे वाटून खाण्यासाठी त्याच्यावर झेप घेतली आणि तो प्रचंड मोठा झाला. त्याचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामींनी केलेले ते वर्णन…
रामाच्या पंचवटीत, गदीमांच्या नाशकात घडला मोठा अपघातशाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राची निघाली वाऱ्यावरी वरातपडली बुध्दी गहाण? जो-तो पातला चरणासी त्याच्या अंधारातठाऊक ना स्वतःचे भविष्य पाहू लागला राज्यातील नेत्यांचे हात स्वघोषित कप्तान…
माणूस शिकून सुसंस्कृत होतो का? माणसासारखे वागतो का? आपल्या हातून दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची दक्षता घेतो का? दुसऱ्या व्यक्तीला सन्मानाने वागवतो का? बरं घरातील व्यक्तींचा, जेष्ठांचा आदर राखतो…
काढू नये उणेदुणे, मागू नये हिशेब कालचा, इतकाच एक ‘पण’ आजचाविसरून जायला शिकू, माफ मनापासून करु, करू हळूहळू अंत क्रोधाचा प्रेम मागुन मिळत नाही हेका धरू नये तुमच्या मनाप्रमाणे सतत…
आज ‘तुकाराम बीज’ आहे. तुकाराम आजच्या तिथीला सदेह वैकुंठाला गेले. त्याचा आध्यात्मिक अर्थ आपली जीवनयात्रा संपवून देहत्याग न करता ते थेट विष्णुच्या निवासस्थानी (वैकुंठी) गेले. ते आत्माचे परमात्म्याशी मिलन होते….
माझ्या मराठी भाषेचे कौतुक वर्षातून एकदाच आम्ही भक्तव्यासपीठ हवे आम्हाला त्यासाठीच आम्ही नित्य आगतिक नाट्यातून ती सजते धजते, काव्यातून होतसे सहजची व्यक्तसौंदर्य तिचे अन पदलालित्य, कधी छंदात आनंदी तर कधी…