अंधश्रद्धा

भारताची ओळख पटवायची तर ती त्याच्या विविधतेतून संस्कृतीतून पटवावी लागते आणी महाराष्ट्राची ओळख पटवायची तर ती पुरोगामी समाजसुधारकांतून सांगावी लागते . ‘फुले ‘ ,’ आगरकर ‘, कर्वे , भास्करराव पाटील…