आम्ही बापुडे

आम्ही बापुडे

गाणे आपण रोजच ऐकतो, एखाद्यास लहर, मुक्त गाण्याचीत्यांनाच मिळे खरा आनंद, ज्यांना सवयच असे रोज पिण्याचीविनोदाला दाद द्यावी, आनंदाची चादर घ्यावी, रीत उपभोग घेण्याचीनशा म्हणजे? बावळट पश्न, लहर हवी मनसोक्त…

हे ही दिवस जातील

हे ही दिवस जातील

राजू तावातावाने गोपाळरावांशी बोलत होता, “बाबा, काय दिलत तुम्ही आम्हाला? कॉलेजला असतांना फक्त एक मोटरसायकल  मागत होतो, ती ही तुम्हाला घेऊन देता आली नाही. आम्ही तुमच्याकडे कधी काही मागीतलच नाही….

उतरण

उतरण

आताशा झोपेच समीकरण निटसे जुळत नाहीका असे होते? तेच तर कधी कधी कळत नाहीकोणाला पाहून मन तळमळेल खरे वाटत नाहीदुःखी प्रसंग पाहून हळहळावे मनाला पटत नाही कोणी सहज बोलले तरी…

मैत्री

मैत्री

प्रेम कोणी कोणावर करावं? कोणत्या वयात प्रेमात पडावं? याला उत्तर नाही. तरुण वयात ते होत तसे पन्नासी नंतरही किंवा अगदी साठी नंतरही प्रेम करणारे भ्रमर दिसतात. दिसायला खूप सुंदर असणाऱ्या…

अभिलाषा

अभिलाषा

तू निघून गेलीस तरी सरली नाही आठवणींची नशाकिती काळ लोटला ठाऊक नाही अजून मनी वेडी आशा आपल्या हळव्या नात्यात होती एक अस्पष्ट पुसट रेषाप्रेयसी की सखी ठरले नव्हते होती मैत्रीची…

प्रवाहात टिकून राहण्यासाठी

प्रवाहात टिकून राहण्यासाठी

वातावरण बदलाचा झाडावर परिणाम होत असतो, त्यानुसार झाडे कधीतरी निष्पर्ण होतात. काही सरडे स्वःसंरक्षणार्थ आपला रंग बदलतात. बेडूक शितकाल समाधी घेऊन स्वतःचे रक्षण करतात. निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही देणगी…

झुरळे

झुरळे

नीट काहीच होत नाही, चोर सोडून सन्याशाला फाशीनीटचा अध्यक्ष त्याच नाव ,’जोशी’, झाली भलत्याची काशी‘मोटेगावकर’ चोरांचा सरदार, हिमंत असेल तर द्या फाशीवड्याच तेल वांग्यावर तुम्ही अज्ञानी नाही, करा की चौकशी…

संघर्ष ‘आहे रे आणि नाही रे’चा

संघर्ष ‘आहे रे आणि नाही रे’चा

काय लिहावे ते कळत नाही, मी दिड्मुढ झालो आहे, काही श्रीमंताघरी बाळ जन्मले तर होणारा उत्सव अवर्णनीय असतो. एखाद्या मध्यमवर्गिय कुटुंबातील लग्नात खर्च होणार नाही इतका खर्च त्याच्या बारशाला होतो….

यशाचा मार्ग

यशाचा मार्ग

स्वतःचेच चांगले मित्र बना, मित्र बनण्याचा नको आभासमैत्री कशी असावी? याचा खरंच असावा का अभ्यास?आधी करावी दुर्गुणांवर मात, झटकून आळस लागावे कामासतुमची सोबत, करे तुमचेच काम, कधीही दोष देऊ नये…

कोकणातील किनारपट्टी पर्यटन भाग 1

कोकणातील किनारपट्टी पर्यटन भाग 1

भारताने २०१४ नंतर देशाच्या विमान वाहतूक सेवेचा विस्तार केला आहे. त्याचा फायदा छोट्या शहरातील नागरिकांना व्हावा असा चांगला उद्देश यामागे आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोकणात सध्या चिपी विमानतळ आणि…