वृंदावन

वृंदावन

प्रत्येक माणसाच्या जीवनात चढ उतार असतात. कष्ट सहन केल्यानंतर सुख वाट्याला आले तर त्याचा आनंद मोठा असतो. पालघर तालुक्यात उमरोळी येथे दत्तात्रय कदम यांचे शेतकरी कुटुंब रहात होते. दत्तात्रय कष्टाळू…

आनंदाचे विरजण

आनंदाचे विरजण

म्हणतात युध्दात आणि प्रेमात सगळंच असतं माफम्हणूनच का पत्नीने सांडावं सासरी भरलेलं मापघरात प्रवेश करतांना लक्ष्मी पाऊल उमटवत येतेयेतांना स्वतःबरोबर चैतन्य आणि समृद्धीही आणते ती येताच सासूला आई, सासऱ्यांना मामाच…

जात, धर्म आणि देशाची अखंडता

जात, धर्म आणि देशाची अखंडता

हिंदू हा धर्म आहे की जगण्याची जीवनशैली हे अद्यापही आपल्याला ठरवता आलेले नाही. कधीतरी तो धर्म असतो तर कधीतरी जीवनशैली. आपण शाळेत प्रवेश घेतांना Religion, Caste, sub-Caste असे तीन कॉलम…

अंकुर

अंकुर

माझे हिरवे कोकण, परी बडवते उरपाणी बरसते फार, तरी रितीच घागर रोज श्रमूनिया रानी, केली माती मी मोकारबांध घालूनिया शेता, त्याला दिला मी आकार तिला पालापाचोळ्याचे, दाट शिवले अस्तरलाल भिंतींच्या…

आणि लोकल चुकली

आणि लोकल चुकली

पाहिले मी तुला, तू ही मला पाहिले,ह्रदय दिले अजाणता, कसे ते ना कळे रोजचीच भेट आपली, रोजचे रागावणेरोजचेच रूसणे अन रोजचेच हासणे नेत्रांनी घायाळ करशी, बरे नव्हे वागणेसरावलीस तु ही…

जनाधार

जनाधार

नियतीची गती न कळे कुणा, खटखटे पुन्हा मोदींच्या स्वप्नाचे दारलोकशाहीला म्हणावे काय? असे पून्हा त्यांच्याचवरीच देशाची मदारपून्हा एकदा देशात, नरेंद्र दामोदरदास मोदी यांचेच एनडीए सरकारआता मात्र शिवू देऊ नका मनास,…

शहाणपण

शहाणपण

तो परदेशात रहात असला तरी त्याची पाळंमुळं याच जमिनीत होती. तरूण होता तेव्हा काही वर्षे त्यांनी भारतात नोकरी केली होती. ऐन पंचविशीत असतांना तो अरब देशात नोकरीला होता. Technical Qualifications…

सांगायला हवं आहे

सांगायला हवं आहे

सांगायला हवं आहे, कळवायला हवं आहेआपला देश महान आहे, असच पीएम सांगत आहेतआपण विश्वगूरू बनलो,खुळे अनुयायी म्हणत आहेत, भ्रमात सारे जगत आहेत आपल्या या महान देशात खून, दरोडे पडत आहेतक्रीडा…

मांजर पुराण

मांजर पुराण

लहानपणी मांजर रस्त्यावर आडवी गेली तर आपण जागेवरच थांबत असू, आपण रस्त्यावरून जातांना मांजर आडवी जाणे अशूभ मानलं जाई. काळी मांजर म्हणजे चेटूक असाही समज होता. त्यामुळे काळ्या मांजराला आपण…

कसा हा पाऊस

कसा हा पाऊस

पावसाचे आले दिन, परी डोळ्यात पाऊसआड गेले तळाबुडी, आता पाण्याचाच ध्यास ऊसासे मन, फाटली जमीन, देवास नवसपाण्याविना कंठा सोस, मरतील गुरे दावणीस पक्षी व्याकूळ होती, पाण्याविन कासावीसपक्षी सोडूनीया खोपा, गेले…