का करावी कुणाची फिकीर जर घडणारं आहे अटळ?बिनधास्त मस्त जगावं फक्त नसावं जीवन कुठेही उथळ अढळ स्थान एखाद्याला लाभतं, तुमची आमची फुकाची वळवळकितीही कष्ट केले, वा बनवाबनवी तरीही जीवाची होते…
Author: Mangesh Kocharekar
कोणी कसं जगावं हा ज्याच्या त्याचा स्वतःचा प्रश्न असतो पण काही अधिकार नसताना आम्ही दुसऱ्यांनी कसं जगाव, कसं वागावं ह्याची चर्चा करण्यात आणि एकमेकांच बौद्धिक घेण्यात समाधान मानतो. मी जगतो…
दुःख विकल जातं नाही, त्याला नसतो जडत्वाचा आकारतरीही काही मित्र दुःखी होतं करतात, दुःखाचाच व्यापार आजारी कोण पडत नाही? अपघात कोणाला घडत नाही?प्रत्येकाच्या आनंदाला असतो दुसऱ्याच्या दुःखाचा सख्खा शेजार कोणाला…
विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आरोपाच्या फैरी झडू लागल्या. मतदान यंत्र सदोष असल्याचा आरोप करण्यात काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि उबाठा शिवसेना आघाडीवर होते. अर्थात हाच आरोप…
मनास आनंद देणारी गोष्ट तेथेच मन ठेवावे व्यस्तछोट्या मोठ्या संकटास भिऊन होऊ नये उध्वस्त प्रेम केले तर विरह आणि उगवत्या सुर्याला अस्तप्राक्तन ठरलेले, कोणाच्या नशीबी कमी, कोणा जास्त कोणासमोर अति…
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दोन दिवसांनी प्रतिमाचा वंदनाला फोन आला, तिचा फोन म्हणता वंदनाने तो घाईघाईने कानाला लावला, “वंदना, मी तुझ्यावर खूप रागावले आहे?” “का गं,माझं काही चुकलं…
प्रतिमा आज सेवानिवृत्त होणार म्हणून तिच्या जवळच्या मैत्रीणीला वंदनाला खूप भरून आले होते. आकुर्डीच्या टाटा मोटर्स कंपनीत त्या दोघी गेले ३२वर्ष आस्थापना विभागात काम करत होत्या. प्रतिमा अकाऊंट विभागात होती…
निवडणूक, लोकशाहीची थट्टा, साठ टक्के उमेदवार, ठक, गुन्हेगारगळ्यात घालून राष्ट्रध्वज, पक्षचिन्ह सरेआम फिरती हाच ‘प्रहार’ आम्ही खरच दुर्बल आहोत का? बिनदिक्कत करतो त्यांचा स्विकारका नाही त्यांना नाकारत, देत आव्हान घेऊन…
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पहाडी आवाजातील, “माझे माहेर पंढरी” ऐकलं की भिमसेन जोशी यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही, किंवा जितेंद्र अभिषेकी यांचे सर्वीत्मका अणु दिव्यता हे सुमधुर गाण…
जुन्या जमान्यात, ज्यांच्या दारात चपलांचे भरपूर जोड असतील ती व्यक्ती मोठी, त्याची योग्यता जास्त असे म्हटले जात असे. आता शहरात घरे राहिलीच नाहीत. डोंबिवलीत रामनगर, टि ळकनगर, रामचंद्र नगर,पांडुरंग वाडी…