काही वेळा आपल्या संपर्कात अश्या वक्ती येतात कि त्यांना विसरणं शक्यच नसत.ह्या व्यक्ती प्रवासात,एखाद्या प्रासंगिक कार्यक्रमात भेटतात आणि आपला ठसा समोरच्या व्यक्तीच्या मनपटलावर कायम सोडून जातात.संक्रांतीच्या आदल्या दिवशी असच घडल.माझ्या…
Category: articles
सांगायचं तर, कोणाच जवळ लपवण्या सारख काही नसतांना तो लपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या प्रयत्नात जास्त उघडा पडतो.एक खोट झाकायला किंवा लपवायचा प्रयत्न करतो आणि नव्या दहा खोट्या गोष्टीना जन्म…
चला पचवू नकार“न लागे थांग कुणाला,या वेड्या,खुळ्या मनाचा,सदैव कल्लोळ चाले येथे भावनांचा” “मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर”…
सकाळच ऑफिसच काम संपवून मी नुकताच मोकळा झालो होतो.क्लार्क आणि सेवक वर्ग जेवत होते.मी हि जेवण कराव म्हणुन हात धुवून नुकताच जेवणाचा डबा सोडून जेवायला बसत होतो इतक्यात तो माझ्या…
अडीच वर्षाच्या ॠत्वीच शाळेत नाव घालायचं ठरल तेव्हा आजोबा मुलाला म्हणाले “रत्नाकर गाढवा सहा वर्षापर्यंत तू शाळेत जात नव्हता एव्हढ्याश्या मुलीला शाळेत पाठवायला तुला काहीच कस वाटत नाही .रत्नाकर काही…
गणपती विद्येच आराध्य ,चौसष्ठ कलांचा स्वामी असा तो गणपती ,पार्वतीने आपल्याच अंगावरच्या घामाच्या मळाने गणपती बनवला अशी कथा सांगितली जाते. गणपती हा सेना नायक अर्थात युद्ध निपुण,नर्तनात कुशल,कुशाग्र बुद्धीचा…
पाणी म्हणजे जीवन ,पण हेच पाणी जेव्हा जीवन संपवत तेव्हा त्याला जीवन का म्हणाव? असा प्रश्न पडतो .गेल्या वर्षी ऋषिकेश आणि हरिद्वार येथे आलेल्या पुरात यात्रेकरू वाहुन गेले तेव्हा पाऊस…
रक्षा बंधन, श्रावणातला सर्व धर्मियांना जवळ आणणारा सण ,हिंदू ,मुसलीम, पारसी अन,शिख बंधू -गिनींना जवळ आणणारा सण . इतिहासाची पान चाळली तर मुसलीम महिलांनी हिंदू सरदार अन राजांना बंधू मानुन…
रिझल्ट लागला कि प्रवेशासाठी गर्दी होते .कोणी ओळख असल्याची सलगी दाखवत प्रवेशासाठी कुणा शेजाऱ्याला घेवून येते. ती तशीच आत आली. माझ्याकडे पाहत म्हणाली “सर,बसुना ?” माझ्या उत्तराची वाट न पाहताच…
मुंबईच शांघाय बनवूया, मुंबईला एक नवी ओळख देवूया हे पालुपद कोणाच सांगायची गरज नाही. काही राजकारण्यांनी कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याच आश्वासन दिल आहे. खुब वर्षपुर्वी एका पक्षान हमे गरिबी हटानी है।…