अटळ असलं तरीही

का करावी कुणाची फिकीर जर घडणारं आहे अटळ?बिनधास्त मस्त जगावं फक्त नसावं जीवन कुठेही उथळ अढळ स्थान एखाद्याला लाभतं, तुमची आमची फुकाची वळवळकितीही कष्ट केले, वा बनवाबनवी तरीही जीवाची होते…

जगण्याची मज्जा

जीवनात प्रत्येकाच्या थोडा तरी जरूर संघर्ष हवारोज तोच सुर्य पुर्वेला तरी नजरेस दिसतोच ना नवा! पाऊस असो वा उन, विना तक्रार चालत रहाते घड्याळतुमची मनस्थिती कशी ही स्थिती असो,थांबत नाही…

मशागत

जन्म आणि मृत्यू हा नियतीचा खेळ आहेतो देतो जन्म आणि कर्म, जीवन कर्तव्याचा मेळ आहे हसत जगणे ही एक सुंदर अद्भुत कला आहेनित्य नवीन अनुभव घेणे रंगीत मनोहर सोहळा आहे…

मनोव्यापार

देह सोडतांना एकदा आत्म्याने विचारले मनालाक्षणोक्षणी बदलतोस जरा सवडीने विचार स्वतःला आहे का तुझ्या अस्तित्वाने कुणाला शांत झोप?त्यागू शकशील का कधी लालसा, काम, क्रोध, लोभ? अविरत भ्रमण करीत फिरतोस, आधी…

तेच अमर होती

काही माणसं अशीच असतात त्यांच्यावर रागावताच येत नाहीकाही माणसं कुणी रागवलं तरी फारसं मनावर कधी घेत नाही काही माणसं मात्र अतिसज्जन, मनानं असतात फारच हळवीत्यांना कुणाचा अतिपरिचय सहन होत नाही…

मांगल्य

गंध नसणारी रानफुले रंगाने लक्ष वेधुन घेतातवाळूतील खडबडीत शिंपलेही मौल्यवान मोती देतात आकर्षक दिसणं कधीच आपल्या कुणाच्या हाती नसतंपण जग एवढं आचरट, खोट्या दिखाव्यालाच भुलतं कातळावर फुलणारं फुलही तितकाच सुगंध…

प्रजासत्ताक

शाळेत असताना प्रजासत्ताक दिनी स्वप्नात तिरंगा यायचा तसा तो आता येत नाहीसमुहगान म्हणताना यायची छाती फुलून, गर्व वाटायचा तसा मनी आता वाटत नाही आता नको त्या मनोव्यापाचा इतका गुंता वाढलाय…

आई शप्पथ खरं सांगतो

खोटं वाटलं तरी शप्पथ खरंच सांगतो खुशाल हवं तसं वागाफाट्यावर मारा अदृश्य अडचणींना आज, आत्ता मस्त जगा स्वतःशी हवे प्रामाणिक, खोटे उगाच कुणा, कशाला भ्यावे?भिती मनी बाळगूच नये, दुसऱ्याशी आपुलकी…

बहुरूपी

प्रत्येक माणसात लपला आहे एक खट्याळ, नटखट, लबाड, विदूषकफक्त एक जरूर लक्षात ठेवा, बनू नये आपण मनाने कोणासाठी तक्षक बाळ रडते तेव्ह काही सूचत नाही, बाबा करतात विदूषकी चाळेअन आईही,…

तालेवार

गावात, कोंबड्याच्या बांगेने पहाटेस पुर्वेला फुटत तांबडंअन थंडी पावसात इरसाल गावकरी उबेला घेतो घोंगडं सकळची न्याहरी करून तो वावरात बीगीबीगी जातोरामराम म्हणत, “आज एकदम बेगीन” कुणी आडवा येतो अण्णा, चाल्लो…