मिरग

अक्षय त्रितीयेक सुक्या पेरला, जोताक लाडको बाळगो फिरलोबाळग्या वांगडाक घरचो चंद्रो, त्याका पयल्या सूट उजू केलोपाठीवर याक शिरटी बसता, पळ पळून सोसवाक लागलोधा किलो ‘चिंटूक’ हाडाला होता, तरी येवचो तो…

गुंता

सतरा अठरा वर्षावरील मुलगा उंडगताना दिसला की, ‘तुला कसली चिंता आहे का? मस्त खातोपितोस आणि मजा करतोस.’ असे उद्गार आपण मुलांसाठी सहजच वापरतो. रागाच्या भरात आपण बोलून जातो. मुल लहान…

माझा धनी

सांजावला दिस, गायीगुरे गोठ्याकडे, धनी परतला नाही, काळजात धडधडेरोजंदारीचे काम त्याला, कधी झाडावर चढे, कधी तासतो चिरे गिरवी कष्टाचे धडे कमरेला त्याच्या आकडी, त्यामध्ये कोयता, कानाला कधी विडी,कधी तोंडात पान…

राजकीय गुन्हेगारांनी वेढलेला देश

अमेरिकेतील एपस्टिन फाईल प्रमाणे महाराष्ट्रात, नाशिक सिन्नर येथील कॅप्टन अशोक खरात बाबा संबंधी महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे बाहेर पडत आहेत. एका ३८ वर्षीय महिलेस गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर…

पाश

संस्कृतीचा झाला नाश, लग्न वाटू लागले पाश, तुटे कुटुंबाचा आधारना उरला सहचरांत विनय, बिघडली नात्याची लय, शब्द झाले अंगार। सौंदर्याचे मोल न उरले, भडक दिखाऊ ते तरले, देखणेपण उधारलयास गेली…

लक्ष आणि दृष्टिकोन

महाभारत कौरव पांडवांच्या युध्दात महाराज धृतराष्ट्र यांचे सारे लक्ष त्या युद्धातील प्रसंग आणि युध्दाच्या निर्णयाकडे होते. ते अंध असल्याने प्रत्यक्ष काही पाहू शकत नव्हते पण त्यांचा सारथी आणि सल्लागार अतिशय…

माझ्या मातीचे वैभव

सह्याद्रीच्या कुशीत राहतो त्यास ना कष्टाचे कधी भयकोकणचा राजा शिवछत्रपती देई शरणांगतास अभय खालाटी, वल्हाटी, राजापुरी, मालवणी भाषेत वेगळी लयभजन कुणाचे, बाल्या नाचे चाळ बांधूनी, होळीला शबय कोकणाची वाट वळणाची,…

पडून गेला वळीव

शेखर आणि सीमा हे घनिष्ट बालमित्र-मैत्रीण, पण तसेही शालेय जीवनातील मैत्री पुढे टिकेलच याची खात्री देणे अवघड. संसार म्हणजे काही भातुकलीचा खेळ नव्हे. गोरेगाव पांडुरंग वाडीतच ‘घरकुल’ मध्ये ती तर…

का करावा धावा?

माझ्या दुःखाला मीच कारणीभूत, मग दोष कुणाला द्यावा?अर्धा पेला भरलेला असता, तो किती रिता? का मी पहावा? माझी जबाबदारी तुझ्यावर लोटून, का सुखाचा शोध घ्यावा?तूझा सहवास वास्तवातील सूख तरी, का…

वाढता वाढता वाढे

मारूती स्तोत्रात हनुमंताने जेव्हा सुर्य पाहिला तेव्हा ते फळ असावे असे वाटून खाण्यासाठी त्याच्यावर झेप घेतली आणि तो प्रचंड मोठा झाला. त्याचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामींनी केलेले ते वर्णन…