अपूरे स्वप्न

काल मी कामावरून घरी आलो तर माझा मुलगा प्रवीण आजीवर रूसून बसला होता. मी आलो हे पाहून त्यांनी जोराने रडायला सुरवात केली. तो थांबून थांबून रडत होता, “पप्पा मने जवा…

कुंचला

मित्रा तिच्या सवे पुन्हा येत आहे तुझ्या शायरीला बहरतुझ्या लेखणीला आहे अदृश्य डोळे त्यांची तेज नजर तुझी लेखणी फिल देते षौडशीचे कोमल थरथरते अधरतु स्वप्नातही पाहतोस, खरंच तुझ्या लेखणीचा कहर…

भातूकली

देवगडातल्या चौसोपी वाड्यात आजी एकट्याच रहात होत्या, हो एकट्याच. म्हणजे बापट आजोबा जाऊन दहा वर्षे झाली तेव्हापासून त्या एकट्याच ह्या आठ खणांच्या वाड्यात रहात होत्या. नाही म्हणायला घरकामाला पार्वती आणी…

चिपीचे विमानतळ आणि कोकण विकास

अर्जुन बळवंत वालावलकर या रत्नागिरी जिल्ह्यातील वालवल येथील सुपूत्राने कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले होते. ते ब्रिटिश काळात रेल्वेच्या सेवेत होते. संपूर्ण देशात रेल्वेचे जाळे विस्तारत होते तरी कोकणात रेल्वे येत…

मार्ग माझा

आमच्या वेळी मिनी केजी, सिनियर केजी, पूर्व प्राथमिक असे काही प्रकार नव्हते त्यामुळे आई आणि आम्ही मुले हे घट्ट समीकरण वय वर्ष सहा पर्यंत पुरले. त्या वेळी दुधाची बाटली हा…

आनंदाश्रम

वृद्धाश्रमात येऊन नक्की किती वर्षे झाली माहिती नाही, आताशी कालगणना करता येत नाही. खोलीतील कॅलेंडरवर नजर पडली आणि त्यावरचे वर्ष दिसले पण २०२१ म्हणजे किती वर्षे पाठी सरली आणि किती…

बाप्पा लवकर या

कालच त्याच विसर्जन केलं आणि माझ अवसान गळालंडोहात तो गडप झाला, त्या क्षणी काळीज दुःखाने हललं गेले पंधरा दिवस त्याच्या तयारीत दुःख उरी लपवलंवर्षांनी एकदा येतो, त्याला नकोच सांगूया, मनी…

आनंदाच्या शोधात

लहान मुलांना आनंद कशाने होत़ो? , अचानक मिळालेल्या चॉकलेटने, ध्यानी मनी नसतांना आई किंवा बाबा यांनी आणलेल्या कपड्यांनी, वाढदिवशी आणलेल्या नावाच्या केकने, आवडीचे खेळणे बाबांनी न कूरकूरता खरेदी करून हाती…

बापू तुझ्या देशात

गोरा साहेब गेला तेव्हा स्वातंत्र्य मिरवत नाचलो होतोतिरंग्यासह मिरवणुकीत रस्त्यावर मुक्त फिरलो होतोस्वातंत्र्य गाणी गुणगुणत उपासपोटी जागलो होतोपारतंत्र्य संपलं म्हणत आनंदात खुळा रडलो होतो गोरा साहेब गेला अन लोकशाहीची ठोकशाही…

आणीबाणी काल, आज आणि उद्या

२५ जून १९७५ च्या मध्यरात्री आणिबाणी घोषित करण्यात आली तेव्हा मी इयत्ता आठवित होतो.आणिबाणी म्हणजे काय? ते माहितही नव्हते. निकडीची परिस्थिती, युद्ध, आक्रमण, संसंर्गजन्य रोग, आर्थिक मंदी इत्यादी आपत्तीमुळे राष्ट्राचे…