रे आठ दिसार इले गणपती, झोपून काय रवतस आये आरडतामेल्या उठ चाय खा आणि वाडवण घेऊन लख्ख अंगण झाडता खरा तर ‘ह्या’ बायकोक असता, ती ऐकणा नाय म्हणान माका नडतागावाक…
Tag: marathi poem
राजकरणावर काही लिहायचं, बोलायचं नाही घेतली होती शपथआपण शिस्तप्रिय संघटनेचे एक नम्र सेवक हेच होत माझ मत तो ही एक एकनिष्ठ, निती, तत्व पाळणारा प्रामाणिक देशभक्तअंगात होता वेगळा जोश, नमस्ते…
पावसाचं वय किती असावं? आम्ही कधी मोजलं नाहीधावत धावत पडतांना तो थकलाय का, विचारलं नाही भात्यातुन बाण बाहेर काढला की, शरसंधान करावं लागतंतो अंदमानातुन सुटला की, त्याला उत्तर टोक गाठावं…
उठ मित्रा सिध्द हो, घे सारे आकाश पंखाखालीतोडून घे ती नक्षत्रे, अन बांध मानवतेच्या महालीकरून आव्हान सूर्यास, त्या तेजाने पेटव ज्ञानाची वातपाडून टाक विषमतेच्या भिंती, जागव प्रेम जनमाणसात उठ मित्रा…
कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, चाकरमान्यांनी होती मुंबई व्यापलीबदक, रंगारी चाळ, भिवंडीवाला, कासीम अशा अनेक चाळी बहुमजलीदहिहंडी, गणपती, शिवजयंती, उत्सव, कधी भंडारा माणसे अशी गुंतलीसंकटात जाती धावून मदतीस, लोभ न राग,…
कोणा एखाद्या अधिकारी व्यक्तीला आपण चारित्र्यवान म्हणतोपैशाने, शिक्षणाने, संस्काराने, कशाने तो नक्की चारित्र्यवान ठरतो? अंगभर कपडे, स्वच्छ पोशाख, पादत्राणे याने का चारित्र्य घडते?गरीब बिचारा! कोठून आणेल पैसा अडका, मग त्याचे…
एकदा एका मुंगीने भुंग्यावर केल खुळ प्रेमभुंग्यानेही तिला पाठीवर नेलं केली मस्त चैन भूंगा फुलांवर बागडत होता, मुंगी ऐटीत बसली होतीमध्येच भूंगा भरारत होता मुंगीला वाटत होती भिती या फुलावर…
त्या फुलांना नव्हता सुगंध, परी आजही ती स्मृतीत माझ्यामजवरी पाकळ्या त्या फुलांच्या, नित्य निरंतर बरसात होत्या त्या वृक्षास सिंचले ना कुणी, तरी खुळा तो बहरत होतादिनभर ताप सोसून, थकून सायंकाळी…
हे माते तुझ्याच अज्ञान बालकांना एकदाच क्षमा करतू जननी तू जन्मदात्री चुकू तिथे जरूर शिक्षाच करवैफल्यग्रस्त तुझ्या बालकाला ममतेने हृदयासी धरनिरोगी, निरामय जीवनाचा मंत्र दे,दे माणुसकीचा वर आम्ही हव्यासापोटी अहंकार,…