भिजल्या चिप्प वाटा

या ओल्या पावसात, भिजल्या चिप्प वाटानव अंकुर रानात, स्पर्शाने येई मनी काटा भिजण्याचे सुख आगळे, त्यात न्हाती दगडगोटेचला अनुभव घेऊ रानी, गार पाण्यात काय वाटे भिजुनी झाली माती, लोणी तळव्यास…

कवी

काव्य कवीची कल्पना, तो शब्दाने रोकडाकवी मनाचा श्रीमंत, थोडा धनाने तोकडाकवी पाहतो पल्याड, कवी पाहतो अल्याड कवी डोकावे मनी, येई स्वप्नात फिरुनीकवी दाट अंधारात पाहे,  वागे फटकुनीकवी फिरे रानमाळ, शोभे…

नक्कल

नक्कल करायला असावीच लागते अक्कललोकांचे अनुभव टिपता टिपता पडते नितळ टक्कल नक्कल करून खरंच का शहाणपण येते ?की शहाणपण असेल तरच नक्कल जमते बाळ जेव्हा पहिलावहिला शब्द उच्चारतेतेव्हाही ते आईबाबांची…

षोडसी

टपटप, टपटप, कौलावरती, पागोळ्याला धारा गळतीपागोळ्याचे अंगणी पाणी, आणि वृंदावनी आली भरती। झाडावरती लटकले मोती, वा-यासंगे हळुहळू डुलतीनटखट वारा झोंबे सोबत, फांदीवरून हळू निखळती। फुलांस लगटूनी थेंब चमकती, हळूच फुलांचे…

माकडाची शाळा

एका माकडाने काढली प्राथमिक शाळासिंह, वाघोबासह सारेच वनचर झाले गोळा माकड झाडावर चढून म्हणाले, श्री गणेश बोलाहत्ती झाड हलवत म्हणाले मास्तर खाली चला माकड खाली उतरुन म्हणाले चला पाढे काढाआधी…

कळेना मनाला

कळेना मनाला ठाव हृदयाचाकधी स्फोट होतो मनी भावनांचासंशयी मनाला समजही पटेनादुःखी राहण्याची हौस ही फिटेना नजरेस कोणी का द्यावा दिलासा चोरुनी पहूनिया भरती उसासाजीव लावण्याला सखा सापडेनाभाव अंतरीचा मलाही कळेना मदतीस…

पृथ्वीचे विरह गीत

कधी न कधी तो भेटीस येईल, म्हणूनी ती फिरे गरगर किती करावी तिने याचना, भेटीस ये तू आता सत्वर ज्येष्ठ सरला तरी न आला, म्हणूनी तिची वाढे हुरहूर प्रेम आंधळे…