WhatsApp

WhatsApp तुमचा, माझा, सर्वांचा मित्रजणू कोणा महत्म्याचे सुंदर अखंड पत्रम्हटले तर उपलब्धी, म्हटली तर अडचणम्हटले तर मृगजळ, म्हटले तर दर्पण WhatsApp व्हिडीओ कॉल म्हणजे मनोरंजनकितीही बोललं तरी भरतच नाही कधी…

अंगण फुलांचे कोंदण

मोगरीच्या गंधाचा दरवळ अजूनही माझ्या भाबड्या मनातप्राजक्ताचा सडा अंगणी भिजे पहाटेच्या मृदू चिंब दवात लिली, चमेली, मोगरा, बट शेवंती, परसदार माझे छान सजवीनिशिगंधाचे धुंद रान, गंधित श्वास, रोमांच मन मनात…

अखंड लीला

अखंड लीला तुझी प्रभू रे, मानव जातीवरतीसुखदुःखाच्या वाटेवरती, तू आमचा सांगाती तुच पेलशी त्रिभुवन सारे, तुझ्याच शिरावरतीतुच टांगला दीप उषेचा, पूर्वेला क्षितिजावरतीआज्ञेने तव सूर्यचंद्र हे, तम हटविण्या नित्य फिरतीकरून योजना…

माय मराठी

कमनीय बांध्याची सुंदर ललना, मज आवडे माय मराठीभावगीत, भक्तीगीत, पोवाडा, रंगते लावणी माझ्या ओठीमदनाची मुर्ती, अखंड जगी किर्ती, आसुसलो तिच्या भेटीती चाणक्याची जिव्हा, शब्द तिचे लाव्हा, सांगते कुटनीती भरल्या बाणांचा…

अटळ असलं तरी

का करावी कुणाची फिकीर जर घडणारं आहे अटळ?बिनधास्त मस्त जगावं फक्त नसावं जीवन कुठेही उथळ अढळ स्थान एखाद्याला लाभतं, तुमची आमची फुकाची वळवळकितीही कष्ट केले, वा बनवाबनवी तरीही जीवाची होते…

दुःखाचा बाऊ करू नये

दुःख विकल जातं नाही, त्याला नसतो जडत्वाचा आकारतरीही काही मित्र दुःखी होतं करतात, दुःखाचाच व्यापार आजारी कोण पडत नाही? अपघात कोणाला घडत नाही?प्रत्येकाच्या आनंदाला असतो दुसऱ्याच्या दुःखाचा सख्खा शेजार कोणाला…

जीवा लागलासे छंद

मनास आनंद देणारी गोष्ट तेथेच मन ठेवावे व्यस्तछोट्या मोठ्या संकटास भिऊन होऊ नये उध्वस्त प्रेम केले तर विरह आणि उगवत्या सुर्याला अस्तप्राक्तन ठरलेले, कोणाच्या नशीबी कमी, कोणा जास्त कोणासमोर अति…

लोकशाही

निवडणूक, लोकशाहीची थट्टा, साठ टक्के उमेदवार, ठक, गुन्हेगारगळ्यात घालून राष्ट्रध्वज, पक्षचिन्ह सरेआम फिरती हाच ‘प्रहार’ आम्ही खरच दुर्बल आहोत का? बिनदिक्कत करतो त्यांचा स्विकारका नाही त्यांना नाकारत, देत आव्हान घेऊन…

उंबरा ओलांडून जाता

उंबरा ओलांडून जातांना मज आली सय पिल्लांचीकुठवर जपायची मी नाती? अपेक्षा त्याच्या जाणिवांची उसवलेले तोडून धागे, मी अधीर, अनुभव घेण्या प्रीतीचीकुठे मज ठाऊक होते तेव्हा,ही तर सुरवात नव्या यातनेची रंगवते…

गारुड मनावर

काही माणसांची उंची मोजयला जगात नसतं कोणतंच योग्य साधनअशा विभूतींची बांधू नका स्मारके, अजोड करुनि कर्तृत्व करावे मनी स्मरण मानवातील ते देवदूत निगर्वी, सालस, निर्भय, सुहास्य वदनी जिंकती सकल जनमानबिंदू…