माझ्या मातीचे वैभव

सह्याद्रीच्या कुशीत राहतो त्यास ना कष्टाचे कधी भयकोकणचा राजा शिवछत्रपती देई शरणांगतास अभय खालाटी, वल्हाटी, राजापुरी, मालवणी भाषेत वेगळी लयभजन कुणाचे, बाल्या नाचे चाळ बांधूनी, होळीला शबय कोकणाची वाट वळणाची,…

का करावा धावा?

माझ्या दुःखाला मीच कारणीभूत, मग दोष कुणाला द्यावा?अर्धा पेला भरलेला असता, तो किती रिता? का मी पहावा? माझी जबाबदारी तुझ्यावर लोटून, का सुखाचा शोध घ्यावा?तूझा सहवास वास्तवातील सूख तरी, का…

द्यावी का जाहिरात?

रामाच्या पंचवटीत, गदीमांच्या नाशकात घडला मोठा अपघातशाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राची निघाली वाऱ्यावरी वरातपडली बुध्दी गहाण? जो-तो पातला चरणासी त्याच्या अंधारातठाऊक ना स्वतःचे भविष्य पाहू लागला राज्यातील नेत्यांचे हात स्वघोषित कप्तान…

एक ‘पण’ आजचा

काढू नये उणेदुणे, मागू नये हिशेब कालचा, इतकाच एक ‘पण’ आजचाविसरून जायला शिकू, माफ मनापासून करु, करू हळूहळू अंत क्रोधाचा प्रेम मागुन मिळत नाही हेका धरू नये तुमच्या मनाप्रमाणे सतत…

आम्ही मायबोलीचे भक्त

माझ्या मराठी भाषेचे कौतुक वर्षातून एकदाच आम्ही भक्तव्यासपीठ हवे आम्हाला त्यासाठीच आम्ही नित्य आगतिक नाट्यातून ती सजते धजते, काव्यातून होतसे सहजची व्यक्तसौंदर्य तिचे अन पदलालित्य, कधी छंदात आनंदी तर कधी…

कसं सांगावं नाही कळत

मित्रांनो कसं सांगावं कळत नाही, पण एक गोष्ट नक्की ऐका‘मी सांगतो तेच बरोबर’ असा मुलांसोबत धरू नका चुकूनही हेका आताचे तरूण काही करत नाही म्हणू नका, करू द्या त्यांना चुकाकिती…

सुजाण

भारतीय राज्यघटनेचा पाया असे आपले पवित्र संविधानकायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेबांनी केले होते लिखाणएकता, समानता, बंधुता, नागरिकांचा हक्क याची यावी जाणहक्काबरोबरच कर्तव्याची भावना मनी हवी याचे होते भान घटनेत स्तुत्य तरतूद…

ओळख तुझी ताकद

राजकरणाचा डोह गढूळला त्यात दुर्दैवाने ओघळले मानवी रक्तकळे ना ही कसली महायुती? सरली निती, आता कोण कोणाचे भक्त? लग्नानंतर पाट लावतात तसे यांचे वागणे, कोणाशीही जुळवतात सूरकळे ना या मागचे…

निवडणूक नव्हे उत्तर

निवडणूक आली की काही अदृश्य कर लटकवतात बॅनरबिचारे चार पैशासाठी कुठेही चढतात, ते तर हुकमाचे चाकर त्यांचे काहीच चुकत नाही पोट जाळायला हवी रोजच भाकरमालक कितीही निष्ठूर असला तरी त्याच्या…

ही कसली निवडणूक?

कुणाचाच पायपोस नसणारी ही कसली निवडणूक?ही तर चक्क मतदारांच्या हक्काची बंदिस्त अडवणूक काल तोच गळा काढून सत्ताधीशांवर करत होता टीकातोच त्यांच्या रॅलीत पक्षचिन्ह मिरवत आघाडीवर आता राजकारण दहा पुरुषांची रखेल,…