नको ते संदर्भ, कशास आठवू? सारेच मला विसरायचेनको त्या आठवणी, कशास जागवू? इथेच सारे हरवायचे काय गवसले काय हरवले, हिशेब मांडून काय मिळेल?नको त्या भुतकाळात रमताना, उगाच मन स्वतःस छळेल…
Tag: poem
आता प्रत्येक क्षण, तास, दिवस असते तिला प्रचंड घाईसमृद्धीच्या मार्गावर सुसाट बाळाच्या वाट्यास नाही आई डबा, मुलांची शाळा, सासुचं पथ्य, तिला गाठायचं ऑफिस७.१२ ची गाडी पकडतांना गाडीत तिचं शरीर होत…
रे आठ दिसार इले गणपती, झोपून काय रवतस आये आरडतामेल्या उठ चाय खा आणि वाडवण घेऊन लख्ख अंगण झाडता खरा तर ‘ह्या’ बायकोक असता, ती ऐकणा नाय म्हणान माका नडतागावाक…
काय खरं? काय खोटं? सामान्य माणसाला कधी नाहीच कळतइतिहास आणि वर्तमान, दोन्ही त्याला सारखेच असतात छळत यशासाठी देव, अंगारा, वशिला कोणतंच सुत्र कधी कायम नसतंमेहनत, समयसूचकता यांच गणित जुळलं, तर…
राजकरणावर काही लिहायचं, बोलायचं नाही घेतली होती शपथआपण शिस्तप्रिय संघटनेचे एक नम्र सेवक हेच होत माझ मत तो ही एक एकनिष्ठ, निती, तत्व पाळणारा प्रामाणिक देशभक्तअंगात होता वेगळा जोश, नमस्ते…
पावसाचं वय किती असावं? आम्ही कधी मोजलं नाहीधावत धावत पडतांना तो थकलाय का, विचारलं नाही भात्यातुन बाण बाहेर काढला की, शरसंधान करावं लागतंतो अंदमानातुन सुटला की, त्याला उत्तर टोक गाठावं…
शुभ्र, धवल, पाढूंरका तो खडकावर आदळे प्रपातभारावून सारा आसमंत गेला वाहे शीतल मंद वात खाली काळा डोह थोरला सोसतो निमुट, गेली हयातदर वर्षाला पडे उघडा परी कधी केली न त्याने…
मी पणाचा पडदा सारीता मी दूरपाहिला श्रीहरी भोळा माझिया समोर ॥ झाली भेटाभेट सरले अंतरमाझिया मनाचा नाचू लागे मोर ॥ पाहिले मी डोळा रुप ते सुंदरसावळा तो विठ्ठल दिसे मनोहर…
का करावी कुणाची फिकीर जर घडणारं आहे अटळ?बिनधास्त मस्त जगावं फक्त नसावं जीवन कुठेही उथळ अढळ स्थान एखाद्याला लाभतं, तुमची आमची फुकाची वळवळकितीही कष्ट केले, वा बनवाबनवी तरीही जीवाची होते…
जीवनात प्रत्येकाच्या थोडा तरी जरूर संघर्ष हवारोज तोच सुर्य पुर्वेला तरी नजरेस दिसतोच ना नवा! पाऊस असो वा उन, विना तक्रार चालत रहाते घड्याळतुमची मनस्थिती कशी ही स्थिती असो,थांबत नाही…