दुःखाचा बाऊ करू नये

दुःख विकल जातं नाही, त्याला नसतो जडत्वाचा आकारतरीही काही मित्र दुःखी होतं करतात, दुःखाचाच व्यापार आजारी कोण पडत नाही? अपघात कोणाला घडत नाही?प्रत्येकाच्या आनंदाला असतो दुसऱ्याच्या दुःखाचा सख्खा शेजार कोणाला…

जीवा लागलासे छंद

मनास आनंद देणारी गोष्ट तेथेच मन ठेवावे व्यस्तछोट्या मोठ्या संकटास भिऊन होऊ नये उध्वस्त प्रेम केले तर विरह आणि उगवत्या सुर्याला अस्तप्राक्तन ठरलेले, कोणाच्या नशीबी कमी, कोणा जास्त कोणासमोर अति…

लोकशाही

निवडणूक, लोकशाहीची थट्टा, साठ टक्के उमेदवार, ठक, गुन्हेगारगळ्यात घालून राष्ट्रध्वज, पक्षचिन्ह सरेआम फिरती हाच ‘प्रहार’ आम्ही खरच दुर्बल आहोत का? बिनदिक्कत करतो त्यांचा स्विकारका नाही त्यांना नाकारत, देत आव्हान घेऊन…

उंबरा ओलांडून जाता

उंबरा ओलांडून जातांना मज आली सय पिल्लांचीकुठवर जपायची मी नाती? अपेक्षा त्याच्या जाणिवांची उसवलेले तोडून धागे, मी अधीर, अनुभव घेण्या प्रीतीचीकुठे मज ठाऊक होते तेव्हा,ही तर सुरवात नव्या यातनेची रंगवते…

गारुड मनावर

काही माणसांची उंची मोजयला जगात नसतं कोणतंच योग्य साधनअशा विभूतींची बांधू नका स्मारके, अजोड करुनि कर्तृत्व करावे मनी स्मरण मानवातील ते देवदूत निगर्वी, सालस, निर्भय, सुहास्य वदनी जिंकती सकल जनमानबिंदू…

कावळा

कावळा गुलाबी, जांभळ्या, मोरपंखी रंगात असता तर!कावळा तुमच्याआमच्या घरी पिंजऱ्यात नक्की दिसला असता त्यालाही राघू, मैना, बुलबुल सारखं गाणं गाऊन घेतलं असतंत्याला कुटुंबातील माणसांची नाव शिकवून काऊ बनवलं असतं बाळाला…

तुझे अस्तित्व हाच झोल

या वर्षी जून काहिसा कोरडा गेला, पेरलेलं गेलं वायाजुलै महिन्यात सगळ गेलं वाहून, उतरून गेली रया दुबार पेरणी करत वावरात, उभं केलं पुन्हा हिरवं धनकाळतोंड्यांने साधला पुन्हा डाव,कुस्करलं भोळं मन…

चारित्र्य

मित्रांनो आठवतोय का तुम्हाला धडा, साने गुरूजींचे “सुधास पत्र”?दूर असून गुरुजी, वयातलं अंतर विसरून, झाले होते पुतणीचे मित्र मुलगी म्हटली की होते सुरू शिकवणी, ‘बिचारी’ हाल खाईना कुत्रद्या की मुलांनाही…

या नभाने

नभाला रंग बदलतांना मी पाहिलंय, पाहिलंय क्षितिजाला टेकतानानभाला चिंब भिजतांना पाहिलंय मी, पाहिलंय गडगडाटी हसतांनाचांदण्यात न्हाऊन उजळतांना अन काळरात्रीत पाहिलंय लपताना सुर्याची उशी करून झोपताना कदाचित त्याला कुणी पाहिलही नसेलसहस्त्र…

आनंदाचे विरजण

म्हणतात युध्दात आणि प्रेमात सगळंच असतं माफम्हणूनच का पत्नीने सांडावं सासरी भरलेलं मापघरात प्रवेश करतांना लक्ष्मी पाऊल उमटवत येतेयेतांना स्वतःबरोबर चैतन्य आणि समृद्धीही आणते ती येताच सासूला आई, सासऱ्यांना मामाच…