ओला श्रावण

ओला श्रावण

‘ऋतू बरवा, ऋतू हिरवा,पाचूचा वनी रूजवा, युगविरही ह्दयावर सरसरतीमधूशिरवा, भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती’ श्रावण महिन्याचे एवढे अचूक वर्णन अर्थात शब्द ‘आरती प्रभू’ चि. त्र्य. खानोलकर कोकणच्या लाल…

तुझे अस्तित्व हाच झोल

तुझे अस्तित्व हाच झोल

या वर्षी जून काहिसा कोरडा गेला, पेरलेलं गेलं वायाजुलै महिन्यात सगळ गेलं वाहून, उतरून गेली रया दुबार पेरणी करत वावरात, उभं केलं पुन्हा हिरवं धनकाळतोंड्यांने साधला पुन्हा डाव,कुस्करलं भोळं मन…

अण्णा एक तालेवार गडी

अण्णा एक तालेवार गडी

आपण पाहिलेल्या आणि मनात दबा धरून बसलेल्या काही व्यक्ती धरणीवर ज्वालामुखी उद्रेक व्हावा आणि लाव्हारस उसळून बाहेर पडावा तशा मनातून आठवणींच्या स्वरूपात बाहेर पडतात. त्या तेव्हा का अचानक आठवतात याला…

चारित्र्य

चारित्र्य

मित्रांनो आठवतोय का तुम्हाला धडा, साने गुरूजींचे “सुधास पत्र”?दूर असून गुरुजी, वयातलं अंतर विसरून, झाले होते पुतणीचे मित्र मुलगी म्हटली की होते सुरू शिकवणी, ‘बिचारी’ हाल खाईना कुत्रद्या की मुलांनाही…

नका रे असा जीव उधळून देवू

नका रे असा जीव उधळून देवू

८४ लक्ष योनीतून फिरल्यानंतर मनुष्य देह मिळतो असं आई म्हणायची, या चौऱ्याशी लक्ष योनी कोणत्या,तर वेगवेगळे कीटक,साप, श्वापदे, विविध प्रकारचे जीवजंतू, झाडे वगेरे.‘मनुष्य जन्म अति थोर,त्याचा मोठा अधिकार’, का ?…

जिव झालो पिसो

जिव झालो पिसो

काल तिनसांजा, इलस नदीच्या काठी, तरणी, मोहक सुंदर सुंगटी पोर गोधडधडला काळीज माझा, मिटून डोळे स्वागत तुझा, तू मेनकेचो अवतार गो तुझो रंग गोरो, नितळ कांती, उजळ शिंपल्याचो मोती, मनातला…

Dare to do it

Dare to do it

नीला रेप्युटेड कंपनीत outsourcing एजन्सी मार्फत गेले चार वर्षे कामाला होती. या चार वर्षात तिने स्वतःच्या कामाचे रेप्युटशन निर्माण केले होते. कोणी सोडून गेले की बॉस ती अधिकची जबाबदारी तिच्यावर…

या नभाने

या नभाने

नभाला रंग बदलतांना मी पाहिलंय, पाहिलंय क्षितिजाला टेकतानानभाला चिंब भिजतांना पाहिलंय मी, पाहिलंय गडगडाटी हसतांनाचांदण्यात न्हाऊन उजळतांना अन काळरात्रीत पाहिलंय लपताना सुर्याची उशी करून झोपताना कदाचित त्याला कुणी पाहिलही नसेलसहस्त्र…

वृंदावन

वृंदावन

प्रत्येक माणसाच्या जीवनात चढ उतार असतात. कष्ट सहन केल्यानंतर सुख वाट्याला आले तर त्याचा आनंद मोठा असतो. पालघर तालुक्यात उमरोळी येथे दत्तात्रय कदम यांचे शेतकरी कुटुंब रहात होते. दत्तात्रय कष्टाळू…

आनंदाचे विरजण

आनंदाचे विरजण

म्हणतात युध्दात आणि प्रेमात सगळंच असतं माफम्हणूनच का पत्नीने सांडावं सासरी भरलेलं मापघरात प्रवेश करतांना लक्ष्मी पाऊल उमटवत येतेयेतांना स्वतःबरोबर चैतन्य आणि समृद्धीही आणते ती येताच सासूला आई, सासऱ्यांना मामाच…