रिझल्ट लागला कि प्रवेशासाठी गर्दी होते .कोणी ओळख असल्याची सलगी दाखवत प्रवेशासाठी कुणा शेजाऱ्याला घेवून येते. ती तशीच आत आली. माझ्याकडे पाहत म्हणाली “सर,बसुना ?” माझ्या उत्तराची वाट न पाहताच…
Author: Mangesh Kocharekar
मुंबईच शांघाय बनवूया, मुंबईला एक नवी ओळख देवूया हे पालुपद कोणाच सांगायची गरज नाही. काही राजकारण्यांनी कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याच आश्वासन दिल आहे. खुब वर्षपुर्वी एका पक्षान हमे गरिबी हटानी है।…
एकतीस डिसेम्बरचा जल्लोष करण्यासाठी मुंबई ते गोव्या पर्यंतची सगळी हॉटेल आधीच बुक झाली आहेत. गेल्या काही वर्षात कोकणात सिंधू महोत्सवाचे आयोजन केल्याने कोकण वासियांना पर्यटन व्यवसायाचे द्वार खुले झाले आहे.वेंगुर्ले,…
जन्म आणि मृत्यु मर्त्य माणसाच्या हाती नाही , हे खर वाटतंय का? एखाद्या प्रसंगात आजारी माणुस दगावण्याची दाट शक्यता असतांना आणि त्याच्या घरच्या मंडळीनी त्याच्या वाचण्याची आशा सोडली असतांना डॉक्टर प्रयत्नांची…
लिहण,तेही पत्र, “काय चेष्टा करताय राव,संगणक युगात पत्र लिहण्याच तुम्हाला सुचत कस?तब्येत बरी आहे ना ! नाही म्हणजे अचानक पत्र लिहण्याची हुक्की आली कि काय?” या आशयाची शब्दफेक तुमच्यावर झाली…
नेहमी प्रमाणे मी काम आटोपून घरी निघालो होतो,रस्त्याला लागल कि पहिला विचार येतो तो आज तरी लोकल वेळेवर असेल ना !आज ऑफिस मधून निघायला उशीरच झाला होता.नेहमी उशिरा येणारी लोकल…
निष्ठा हा शब्द कसा प्रचलित झाला असावा? श्रद्धा आणि निष्ठा ह्या शब्दात जो फरक आहे त्यामध्ये श्रद्धाळू मतलबी कि निष्ठावान मतलबी कि दोन्ही सारखेच मतलबी. साहेबांवर श्रद्धा आजही आहे म्हणणारे…
अतुल अभ्यंकर निवर्तल्याची बातमी गेल्या बुधवारी बातम्यात दाखवली गेली तेव्हा हाच तो अतुल का?असा प्रश्न मला पडला.शारदाश्रम तांत्रिक विभागात १९९० -९२ या काळात एक गोरापान,ऊंच मुलगा मझ्याच विभगात म्हणजे इलेक्ट्रिक…
एकविसाव्या शतकातील पिढीला मिळालेली साधने हि विज्ञानाची देणगी आहे.विज्ञान शाप कि वरदान निबंध शालेय जीवनात प्रत्येकानेच लिहिला असेल,लेखणीतून झर झर उतरते मात्र कृतीतून नाही असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.आजच्या धावपळीच्या युगात…