सुखं साठवता आलं असतं तर? गरज पडेल तेव्हा कोणाला उचलून देता आलं असतं तर? पण सुखाचा संचय करता येत नाही. ते वाऱ्यासारखं असतं, त्याचं अस्तित्व काही क्षण टिकतं. जेव्हा समोर…
Author: Mangesh Kocharekar
प्रत्येक माणसाकडे इतरांपेक्षा काही तरी असतच खास आगळं वेगळंवर्णाचा विचार केला तरी, कोणी गव्हाळ, तर कोणी निब्बर काळंकोणी श्वेतवर्णी, कोणी निमगोरं तर कोणी कृष्णापरी निळंसावळंरंगाने होत काय? नका विचारू, नभात…
गेल्या साठ वर्षांचा कोकण विकासाचा लेखाजोखा मांडायचा ठरवला तर हाती काय लागेल ते पाहू. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणी माणूस आपले भविष्य घडवण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर या तीन महत्त्वाच्या शहरात पळत होता….
गुंतलो विचारात काही कळतही नाही, अजाणता ग्रासून राहीमुक्ती न यातून कुणा कधीही, हे ज्ञान मज गर्तेत खेचून नेई सारी अस्वस्थता इथे ,अनिश्चितता, मनी विचारांचाच कल्लोळकिती पोचते शरीराच्या सिपियुकडे? बुध्दीभ्रम, वैचारिक…
“महेश तुझ्यासाठी घर दार सगळं सोडून मी आले, मी तुला लग्नापुर्वीच म्हणाले होते माझ्या कुटुंबात मला कोणाची लुडबुड नको आणि तू तसे कबूल केले होते तरीही तुझ्या आईला घेऊन..”“का? तुझी…
आपले मुल म्हणजे डिपॉझिट हे प्रत्येक सुशिक्षित ठरवतोत्यांच्या इच्छाआकांक्षा लादून बुस्टर दिल्यागत जिद्द फुलवतो चार-पाच वर्षांच्या मुलांना आम्ही क्रेडिट कार्ड बनवतोपाहुणा येण्यापूर्वी आमच्या मनासारखं त्याला सजवतोत्याचा चॉईस डॉक्टर, इंजिनिअर असल्याचं…
कथेचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा एक दिवस मी डॅडला सांगितले, “तुमच्याकडे अभ्यास करणं मला बोअर होतं. आधी तुम्ही example सोडवून पाहता, मग मला सांगता. आमच्या टीचर वेगळी मेथड…
‘जीवनात संघर्ष असला तरच जगण्याची मजा असते’, हे वाक्य ऐकायला तसं बरं आहे, पण मला डिप्लोमाला ड्रॉप लागला आणि डॅड आणि माझ्यात पहिला संघर्ष झाला. डॅड म्हणाला, “तुला डीग्री करता…
आरक्षण विषयावर पिएचडी करून मी टक्क्याचा दावा सोडलासंविधानाचे पारायण करूनही मी आंबेडकरवाद मनातच कोंडला जखमा चाटून पुन्हा ताज्या ठेवण्यात, काहींचे स्वारस्य होते दडलेसांगा, ज्यांनी बुध्द घेतलाच नाही त्यांचे संसारात काय…