त्या निसरड्या वाटेवर भाग 4

सांगली वरून पटवर्धन फॅमीली इतक्या झटपट येण शक्य नव्हतं आणि accident केस असल्याने बॉडी जास्त वेळ घरी ठेवण शक्य नव्हतं. Ambulance रस्त्याला लागताच शेखरने मेधाला फोन लावला पण बराच वेळ…

त्या निसरड्या वाटेवर भाग 3

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्याने अभयला फोन केला. तिथून हॅलो ऐकू येताच शेखर त्याला म्हणाला, “तुझे प्रताप कळले, आता तू राहू शकत नाही, तुझा तूच निर्णय घे,तेच बरे.”…

त्या निसरड्या वाटेवर भाग २

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा. दोन दिवस निघून गेले तरी अभय जाण्याचं नाव घेईना तसं ती शेखर नसतांना त्याला म्हणाली, “भावाने पुढील शिक्षणासाठी आसरा दिला आणि तू त्याच्या बायकोवरच… लाज…

त्या निसरड्या वाटेवर भाग १

त्या दोघांचं भांडण ऐन भरात असतांना दार वाजले, तिने लगबगीने स्वतःचे आवरले आणि ती बेडरूममधून निघून गेली. वॉशरूममध्ये जाऊन तिने तोंड स्वच्छ धुतले आणि ती बाहेर आली. बाहेरील अंदाज घेत…

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा भाग २

काल पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालं, गणपतीची उत्तरपुजा करायला गुरूजींना सवड नाही, तांदूळ देऊन म्हणतात, “प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळेस पुजा केली तेवढी उत्तर पुजा अवघड नाही. आचमन करा आणि प्रोक्षण करून कलश…

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा

नमस्कार, आज गणेशचतुर्थी. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो परंतु कोकणासहठाणे पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या संपूर्ण पट्ट्यात तो जल्लोषात साजरा होतो. कोकणात त्याच्या उत्सवाचे स्वरूप थोडे वेगळे…

करसंकलन एक महाघोळ

ज्या देशात गरिबांच्या अन्नधान्यावर कर लावण्याची शासकावर पाळी येते त्या देशातील न्याय सावकारांचा गुलाम झाला आणि सद्विवेक बुद्धी श्रीमंत माणसाची बटीक झाली असे समजायला हरकत नाही. आम्ही हे विसरलो की…

आठवणीतला श्रावण

आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. लहानपणी राख्यांचा खूप सोस असायचा. दोन्ही हातात मनगटभर राख्या असायच्या, राख्यांवर चित्रपटांची नावं असायची. नारळीभात किंवा नेवऱ्या असायच्या. श्रावण महिन्यात जेवणात पापड, सांडगे भोपळ्याच्या फुलांचं…

सुखाची गुरुकिल्ली

“सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे” असं आपण अनेकदा ऐकलं असेल, किंवा “जगी सर्व सुखी असा कोण आहे.” समर्थांच वचन ऐकलं असेल. तुमच्या मते कोण सुखी आहे? मुकेश अंबानी! अमिताभ…

उशीराच सुचतंय तरीही भाग २

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा जेव्हा आम्ही पालकांच्या भूमिकेत शिरलो तेव्हा आमचे अनुभव आणि आमच्यावरील संस्कार हे आमच्या पालकांचे आणि शाळेचे होते परिणामी त्याच तराजुनी आम्ही आमच्या मुलांचे मूल्यमापम…