वृंदावन

प्रत्येक माणसाच्या जीवनात चढ उतार असतात. कष्ट सहन केल्यानंतर सुख वाट्याला आले तर त्याचा आनंद मोठा असतो. पालघर तालुक्यात उमरोळी येथे दत्तात्रय कदम यांचे शेतकरी कुटुंब रहात होते. दत्तात्रय कष्टाळू…

जात, धर्म आणि देशाची अखंडता

हिंदू हा धर्म आहे की जगण्याची जीवनशैली हे अद्यापही आपल्याला ठरवता आलेले नाही. कधीतरी तो धर्म असतो तर कधीतरी जीवनशैली. आपण शाळेत प्रवेश घेतांना Religion, Caste, sub-Caste असे तीन कॉलम…

आणि लोकल चुकली

पाहिले मी तुला, तू ही मला पाहिले,ह्रदय दिले अजाणता, कसे ते ना कळे रोजचीच भेट आपली, रोजचे रागावणेरोजचेच रूसणे अन रोजचेच हासणे नेत्रांनी घायाळ करशी, बरे नव्हे वागणेसरावलीस तु ही…

शहाणपण

तो परदेशात रहात असला तरी त्याची पाळंमुळं याच जमिनीत होती. तरूण होता तेव्हा काही वर्षे त्यांनी भारतात नोकरी केली होती. ऐन पंचविशीत असतांना तो अरब देशात नोकरीला होता. Technical Qualifications…

मांजर पुराण

लहानपणी मांजर रस्त्यावर आडवी गेली तर आपण जागेवरच थांबत असू, आपण रस्त्यावरून जातांना मांजर आडवी जाणे अशूभ मानलं जाई. काळी मांजर म्हणजे चेटूक असाही समज होता. त्यामुळे काळ्या मांजराला आपण…

एक डाव भूताचा

काही दिवसांपूर्वी हिवाळ्यात गावात मध्यरात्री गोंविंद भटाकडे चोरी झाली होती. घरातील पाण्याने भरलेली पितळेची भांडी रिकामी करून चोर घेऊन गेले होते. पोलिसात तक्रार दाखल झाली आणि चार दिवसानी ती भांडी…

भूक

पोटाची भूक ज्याला नाही असा विरळा, मग तो मनुष्य असेल,पशू असेल किंवा पक्षी. भुचर असेल, जलचर असेल किंवा हवेत राहणारा. झाडांनाही भूक असते म्हणून त्यांची मुळे सुपिक जमिनीच्या शोधात पळत…

सुखाचा आभास

सुखं साठवता आलं असतं तर? गरज पडेल तेव्हा कोणाला उचलून देता आलं असतं तर? पण सुखाचा संचय करता येत नाही. ते वाऱ्यासारखं असतं, त्याचं अस्तित्व काही क्षण टिकतं. जेव्हा समोर…

प्रतिभा

प्रत्येक माणसाकडे इतरांपेक्षा काही तरी असतच खास आगळं वेगळंवर्णाचा विचार केला तरी, कोणी गव्हाळ, तर कोणी निब्बर काळंकोणी श्वेतवर्णी, कोणी निमगोरं तर कोणी कृष्णापरी निळंसावळंरंगाने होत काय? नका विचारू, नभात…

कोकण विकासातील अडथळे

गेल्या साठ वर्षांचा कोकण विकासाचा लेखाजोखा मांडायचा ठरवला तर हाती काय लागेल ते पाहू. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणी माणूस आपले भविष्य घडवण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर या तीन महत्त्वाच्या शहरात पळत होता….