परिक्षेतील टक्केवारी हा ज्ञानाचा मापदंड ठरू लागला आणि ज्ञान संपादन करुन घेण्याची लालसा संपली.कागदावर असणारे गुणांचे आकडे महान ठरू लागले. नोकरी आणि समाजात असणारा मान मरातब हा वीद्यापिठांच्या पदव्यानी ठरू…
Tag: blog
आताचे पालक हे अतिजागृत अति सजग आहेत मुलगा पाचवी इयत्तेत गेला की स्काॅलरशीपची तयारी इयत्ता नववीत गेला की दहावीची तयारी आणि जोडीला इंजीनिअरग करता एंट्रंन्स परिक्षेची तयारी , त्याला इंजीनिअर…
पाऊस पडण्यासाठी नक्की काय स्थिती असावी,अंदामान हे पावसाचे माहेर समजले जाते.कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण झाला की लक्षव्दिप, केरळ , कर्नाटक, गोवा येथुन पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करतो मग कोकणमार्गे…
पंधरादिवसांपूर्वीची गोष्ट मी नुकताच कार्यालयातून आलो होतो.चहाचा कप अद्यापि हातातच होता इतक्यात मोबाईल वाजला . आत्ता कोणाचा फोन ? मी नाराजीनेच उठलो मोबाईल पाहिला.विनोद गवारे यांचा फोन . ते पार्ले…
काल दुपारी काही काम नव्हत म्हणुन जुने अल्बम पाहण्याची लहर आली.एकोणिससे नव्वदपर्यंत मोबाईल नव्हते आणि स्वत:चा कॅमेराही नव्हता पण उत्साह अमाप होता. चार जणांना विचारलं की एखाद्या सद्ग्रहस्ताचा कॅमेरा मिळायचा…
बत्तीस वर्षापुर्वी कामासाठी मुंबईला स्थलांतरीत झालो.त्या नंतर काही वर्षे शनिवारी- रविवारी सफाळ्याला जाणे होत होते. त्यानंतर महीन्या दोन महिन्यांनी एखाद्या रविवारी सफाळ्याला जात होतो .नंतर जाण्याच्या फे-या कधी कमी झाल्या…
तीस पस्तिस वर्षापुर्वी ” शोले ” मधला संवाद प्रसिध्द होता. “जब किसी दूर गांव मे बच्चा रोता है तो उसकी मा कहती है, बच्चा सो जा नहीं तो गब्बर सींग …
भाऊबंदकी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा शब्द ,फार मागे गेल नाही तरी रामायणात तेच महाभारतात तेच आणि शिवाजीच्या शिवकालातही तेच,सत्तेमागची खरी शक्ती आदिमाया,महामाया,आणि लक्ष्मी किंवा धनलक्ष्मी.युद्ध लढली गेली सत्तेसाठी पण त्या मागची…
महानगर पालीकेची सत्ता स़ोन्याच अंडे देणारी कोंबडी आहे असा सत्ता धाऱ्यांचा विश्वास आहे.. महाराष्ट्र राज्याचा आर्थिक आराखडा आणि मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक आराखडा यात फार तफावत नाही. मग ही सोन्याची कोंबडी…
तुकाराम महाराज व्यवस्थे विरुद्ध बोलत होते, समाजातील जातीव्यवस्था भोंदूगिरी आणि रूढीरीती यांच्या विरुद्ध आक्रोश करत होते म्हणून प्रस्थापितांनी त्यांना नाकारले.तुकाराम ओंबळे दहशतवादा विरुद्ध लढले आणि शहीद झाले .अजून चार वर्षांनी…