गावात, कोंबड्याच्या बांगेने पहाटेस पुर्वेला फुटत तांबडंअन थंडी पावसात इरसाल गावकरी उबेला घेतो घोंगडं सकळची न्याहरी करून तो वावरात बीगीबीगी जातोरामराम म्हणत, “आज एकदम बेगीन” कुणी आडवा येतो अण्णा, चाल्लो…
कुणाला जातीची, कुणाला मातीची, म्हणजे आपल्या गावाची तर कुणाला भाषेची अस्मिता असते. कोणाला पक्षाची, कोणाला आपल्या विशिष्ट वर्गाची, क्लासची असते. अस्मितेच काय हो! जो कोणी तिचा हात पकडेल त्याच्या बरोबर…
झोपड्या इथे उभ्या, फ्लेक्सच्या भिंती, रेल्वेच्या भुईवरफोडुनी जलवाहिनी भरती पाणी, ना चिंता, नसे कुणाचा डरघरात जळती दिवे विजेचे, आकडे टाकले त्यांनी खांबावरशौच्यासाठी प्रभात काळी, मोकळे सौचकुप रूळारूळावर कष्टकरी जनता, त्यांचे…
आज कोणत्याही मोठ्या शहरात नवतरुण जोडप्यांचा सर्व्हे केला तर दिसेल की ही जोडपी मोठ मोठ्या हौसिंग कॉम्प्लेक्स मध्ये किंवा टॉवर मध्ये आणि मोठ्या फ्लॅट मध्ये राहतात, पण त्यांच्यावर लक्ष द्यायला,…
गेल्या आठवड्यात श्रध्दाच्या हत्येची बातमी ऐकली आणि अंगावर काटा उभा राहिला, ज्या थंड डोक्याने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे फ्रीजमध्ये ठेऊन ते नोएडा सारख्या गजबजलेल्या शहरातील एका भागात…
उठ मित्रा सिध्द हो, घे सारे आकाश पंखाखालीतोडून घे ती नक्षत्रे, अन बांध मानवतेच्या महालीकरून आव्हान सूर्यास, त्या तेजाने पेटव ज्ञानाची वातपाडून टाक विषमतेच्या भिंती, जागव प्रेम जनमाणसात उठ मित्रा…
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो मुंबईला निघून गेला, त्याने धीर दिल्याने ती सार काही विसरून गेली. तो पून्हा आला तेव्हा त्याने तिच्यासाठी आणलेला नाईट गाऊन तिला घालायला लावला. तिला ते कसेतरी…
गावाच्या मध्यभागी तो बंगला आजही उभा आहे. साठ वर्षांपूर्वी त्या बंगल्यात आडारकर यांचं सधन कुटुंब वास्तव्यास होतं, त्यांची शेती वाडी होती. शेतीचं काम पहायला स्थानिक कुळवाडी होते. घरकाम करायला तारी…
कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, चाकरमान्यांनी होती मुंबई व्यापलीबदक, रंगारी चाळ, भिवंडीवाला, कासीम अशा अनेक चाळी बहुमजलीदहिहंडी, गणपती, शिवजयंती, उत्सव, कधी भंडारा माणसे अशी गुंतलीसंकटात जाती धावून मदतीस, लोभ न राग,…