तक्रार

तक्रार

तू भेटलास अचानक अन नकळत सूर जुळलेकल्पनेचे चित्र मनाच्या बागेत आपसूक फुललेतुझा बांधा, तुझा रंग, तुझे नाक, तुझे केस अन डोळेतुझी छबी, माझ्या मनातील राजकुमार, मला कळलेदोन चार भेटीतच भुरळ…

शाखा आणि चंदनाचा कार्यक्रम

शाखा आणि चंदनाचा कार्यक्रम

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जेवढ्या शाखा आणि स्वयंसेवक आहेत ते पाहता अचंबित व्हायला होते. पंन्नास वर्षांपूर्वी सफाळ्या सारख्या अतिग्रामीण भागात संघाची शाखा नियमितपणे चालवण किती अवघड असावं त्याची कल्पना जो…

तांबडी सडक

तांबडी सडक

माझ्या गावाची पायवाट, लाल तांबडी सडकनका घालुनी डांबर, तिला करू रे विद्रूप तिला पहा विचारून, का तिचा रंग असा भडकप्रेमाखातर तुमच्या, तिने किती गाळले नित्य रक्त रोज लाथाडून जाता, परी…

mangesh-kocharekar-blog

भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आहे?

भारताने १९५५ साली संविधानाचा स्वीकार केला आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व राज्ये तेथील रूढी, परंपरा, त्या भागाचा इतिहास, प्रादेशिक भाषा या सर्व गोष्टींचा योग्य अभ्यास करून…

व्रतस्थ

व्रतस्थ

त्या फुलांना नव्हता सुगंध, परी आजही ती स्मृतीत माझ्यामजवरी पाकळ्या त्या फुलांच्या, नित्य निरंतर बरसात होत्या त्या वृक्षास सिंचले ना कुणी, तरी खुळा तो बहरत होतादिनभर ताप सोसून, थकून सायंकाळी…

morning-walk

मॉर्निंग वॉक

काही वर्षांपूर्वी फक्त उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटूंबातील लोक  morning walk, Gym या साठी नियमित जात असत. मग शिवाजी पार्क मैदान म्हणा, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी येथे सकाळी फेर…

सलाम

सलाम

जगण्याचे राहून गेले ही खंत उरी कशाला?मी घातली,गवसणी होती, त्या उंच आभाळालाआव्हान दिले होते, त्या अथांग सागरालामी नजरेत टिपले होते, अंतरिक्षात नव नक्षत्रालाअन निद्रेत घेतले कवेत, प्रिय माझ्या प्रेयसीला न…

तो राजपुत्र एक

तो राजपुत्र एक

एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वसई मधून शेरलॉक नावाचं त्रैमासीक निघत असे.या मासिकाचे संस्थापक, मुद्रक, प्रकाशक होते श्रीकृष्ण ठाकूर. या मासिकात ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातील गोष्टी आणि पोलिस शोधमोहीमांबाबत काही सत्य कथा…

संकल्प नवा

संकल्प नवा

श्वासात भरून घेतला, मी वनराईत मोकळा श्वासकितिक युगे तिने जपला मज जगवण्याचा ध्यास ? स्वार्थी अंधधूंद आम्ही, तरूवरांचा केला किती नाशपरी नवनिर्मीतीचा तिचा उत्साह, ती झुंजली खास कधी वणवा, कधी…

शब्दावाचूनी कळले सारे

शब्दावाचूनी कळले सारे

सुबोध घरी शांतपणे बसला होता पण त्याच्या मनात मात्र वादळ घोघावत होते. चार दिवसांपूर्वी सारिका तडकाफडकी घर सोडून गेली. तस काही फार मोठं कारण नव्हतं. सारिकला भावाच्या लग्नाला जायचे होते,…