पृथ्वीचे विरह गीत

कधी न कधी तो भेटीस येईल, म्हणूनी ती फिरे गरगर किती करावी तिने याचना, भेटीस ये तू आता सत्वर ज्येष्ठ सरला तरी न आला, म्हणूनी तिची वाढे हुरहूर प्रेम आंधळे…

बॉबी

  एकोणीसशे सत्त्याहत्तर साल होतं. मी नववी इयत्तेत शिकत होतो. फारसं काही कळत नव्हतं, पण दहावी वर्गातील काही मुले कुठेतरी एकांतात चर्चा करू लागली की ही काय बोलत असावी असा विचार…

मन

मनाशी फुटला श्रध्देचा अंकुर, विश्वासाचे मूळ विश्वंभर विकासाचा ध्यास प्रत्ययी वावर, स्वप्न ही सुंदर वाटे मना निग्रह मनाचा कौतुकाची थाप, मनाशी मोठा वाटतो आधार करू विनवणी देऊ अधिकार, प्रगतीसाठी परी…

प्रवास

ती माझी कोकणात जायची पाहिली वेळ होती. तेव्हा कोकण रेल्वे सुरू झाली नव्हती, आणि रात राणीने म्हणजे आताच्या लाल परीने जाणेही सोप्पे नव्हते, कारण एस टी रिझर्व्हेशन करण्यासाठी दोन दोन…

मुकूंद

गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात मी त्याला विसरलोच नाही. मुकूंद गजा पाटील हे नाव आजही मनपटलावर एका वेगळ्याच कारणास्तव कालातीत उरलं आहे. कोण होता मुकूंद? कोणतं पदक मिळवल त्यान? की तो…

जोगवा त्याच्या नावाने

 माई बोलायच्या थांबल्या तसा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. माईंनी आपल्या भाषणांने सभागृह जिंकले होते यात वादच नव्हता कारण भाषण संपले तरी सभागृह एकदम शांत होते. जणू सर्वांच्या जाणीवाच सुन्न झाल्या…

माझी ८.१४ आणि ते

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे असं म्हणतात ते काही उगीच नाही. मुंबईतल्या महासागरात आलेला माणूस कधी त्याच्या नकळत या सागराचा एक जलबिंदू बनतो आणि विशिष्ट लोकलचा सदस्य बनतो ते त्यालाही…

विहीर भाग 2

निरोप घेऊन ती निघाली शाळांना सुट्टी  नसल्याने एस.टी.ला फारशी गर्दी नव्हती. रात्री महाडला बस थांबली. त्यांनी डबा आणला होता. एस.टी.कॅंटीनमध्ये त्यांनी डबा खाल्ला. चहा प्यायला आणि परत आले. रात्री दोन…

विहीर भाग 1

मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता, रात्री दहाची वेळ असावी, घरात गरम होत होते म्हणून घरातील सगळेच घरासमोरील मांडवात बसले होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला, जिवाची तगमग थोडी कमी झाली. उकाड्याने…

आप्पा माफ करा

करोना संकट संपूर्ण जगावर लादले त्याला दोन महिने होत आले, दरम्यानच्या काळात कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक जबाबदारी यांचे संदर्भ बरेच बदलले. आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या संक्रमणाच्या धोक्यास सामोरी जाऊ नये…