आनंदाचे विरजण

म्हणतात युध्दात आणि प्रेमात सगळंच असतं माफम्हणूनच का पत्नीने सांडावं सासरी भरलेलं मापघरात प्रवेश करतांना लक्ष्मी पाऊल उमटवत येतेयेतांना स्वतःबरोबर चैतन्य आणि समृद्धीही आणते ती येताच सासूला आई, सासऱ्यांना मामाच…

अंकुर

माझे हिरवे कोकण, परी बडवते उरपाणी बरसते फार, तरी रितीच घागर रोज श्रमूनिया रानी, केली माती मी मोकारबांध घालूनिया शेता, त्याला दिला मी आकार तिला पालापाचोळ्याचे, दाट शिवले अस्तरलाल भिंतींच्या…

जनाधार

नियतीची गती न कळे कुणा, खटखटे पुन्हा मोदींच्या स्वप्नाचे दारलोकशाहीला म्हणावे काय? असे पून्हा त्यांच्याचवरीच देशाची मदारपून्हा एकदा देशात, नरेंद्र दामोदरदास मोदी यांचेच एनडीए सरकारआता मात्र शिवू देऊ नका मनास,…

सांगायला हवं आहे

सांगायला हवं आहे, कळवायला हवं आहेआपला देश महान आहे, असच पीएम सांगत आहेतआपण विश्वगूरू बनलो,खुळे अनुयायी म्हणत आहेत, भ्रमात सारे जगत आहेत आपल्या या महान देशात खून, दरोडे पडत आहेतक्रीडा…

कसा हा पाऊस

पावसाचे आले दिन, परी डोळ्यात पाऊसआड गेले तळाबुडी, आता पाण्याचाच ध्यास ऊसासे मन, फाटली जमीन, देवास नवसपाण्याविना कंठा सोस, मरतील गुरे दावणीस पक्षी व्याकूळ होती, पाण्याविन कासावीसपक्षी सोडूनीया खोपा, गेले…

माझे कोकण वाहते जीवन

महाराष्ट्राचे नंदनवन, माझ्या परशुरामाची भुमी कोकणउंच सह्याद्रीच्या रांगा, करती या भुमीची अष्टोप्रहर रक्षणअथांग पसरलेला समुद्र, त्रिकाळ करी सह्याद्री पुजनदुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, बागेचे रोजच करती सिंचन प्रसिद्ध येथील जुनी मंदिरे,…

मत कोणाला?

कोणाला देणार मत? कोणत्या पक्षावर ठेऊया नक्की भरवसा?येथे निशाणं भगवी, धवल, निळी, हिरवी, कळे ना कोण वागेल कसा? कोणाचं घड्याळ, कोणाची शिट्टी, कोणाचा बाण ,कोणाची मशालकाही बाप्यांना कळेना आघाडीत की…

प्रतिभा

प्रत्येक माणसाकडे इतरांपेक्षा काही तरी असतच खास आगळं वेगळंवर्णाचा विचार केला तरी, कोणी गव्हाळ, तर कोणी निब्बर काळंकोणी श्वेतवर्णी, कोणी निमगोरं तर कोणी कृष्णापरी निळंसावळंरंगाने होत काय? नका विचारू, नभात…

स्वप्न आणि आकांक्षा

आपले मुल म्हणजे डिपॉझिट हे प्रत्येक सुशिक्षित ठरवतोत्यांच्या इच्छाआकांक्षा लादून बुस्टर दिल्यागत जिद्द फुलवतो चार-पाच वर्षांच्या मुलांना आम्ही क्रेडिट कार्ड बनवतोपाहुणा येण्यापूर्वी आमच्या मनासारखं त्याला सजवतोत्याचा चॉईस डॉक्टर, इंजिनिअर असल्याचं…

टक्क्यांचा दावा सोडला

आरक्षण विषयावर पिएचडी करून मी टक्क्याचा दावा सोडलासंविधानाचे पारायण करूनही मी आंबेडकरवाद मनातच कोंडला जखमा चाटून पुन्हा ताज्या ठेवण्यात, काहींचे स्वारस्य होते दडलेसांगा, ज्यांनी बुध्द घेतलाच नाही त्यांचे संसारात काय…