कसली मैत्री? कसले प्रेम?

प्रेमाखातर मजनू अहोरात्र झुरत होते, जीव देऊन प्रेम अमर करत होतेआता घेऊ लागलेत निष्षापाचा जीव, त्यासाठी वेळ काळ पाहत नव्हतेमुलांनी केलेली दुष्कर्म, त्यात न कोणाचेच हित, प्रायश्चित्त उगा भोगत होते…

मिरग

अक्षय त्रितीयेक सुक्या पेरला, जोताक लाडको बाळगो फिरलोबाळग्या वांगडाक घरचो चंद्रो, त्याका पयल्या सूट उजू केलोपाठीवर याक शिरटी बसता, पळ पळून सोसवाक लागलोधा किलो ‘चिंटूक’ हाडाला होता, तरी येवचो तो…

माझा धनी

सांजावला दिस, गायीगुरे गोठ्याकडे, धनी परतला नाही, काळजात धडधडेरोजंदारीचे काम त्याला, कधी झाडावर चढे, कधी तासतो चिरे गिरवी कष्टाचे धडे कमरेला त्याच्या आकडी, त्यामध्ये कोयता, कानाला कधी विडी,कधी तोंडात पान…

पाश

संस्कृतीचा झाला नाश, लग्न वाटू लागले पाश, तुटे कुटुंबाचा आधारना उरला सहचरांत विनय, बिघडली नात्याची लय, शब्द झाले अंगार। सौंदर्याचे मोल न उरले, भडक दिखाऊ ते तरले, देखणेपण उधारलयास गेली…

माझ्या मातीचे वैभव

सह्याद्रीच्या कुशीत राहतो त्यास ना कष्टाचे कधी भयकोकणचा राजा शिवछत्रपती देई शरणांगतास अभय खालाटी, वल्हाटी, राजापुरी, मालवणी भाषेत वेगळी लयभजन कुणाचे, बाल्या नाचे चाळ बांधूनी, होळीला शबय कोकणाची वाट वळणाची,…

का करावा धावा?

माझ्या दुःखाला मीच कारणीभूत, मग दोष कुणाला द्यावा?अर्धा पेला भरलेला असता, तो किती रिता? का मी पहावा? माझी जबाबदारी तुझ्यावर लोटून, का सुखाचा शोध घ्यावा?तूझा सहवास वास्तवातील सूख तरी, का…

द्यावी का जाहिरात?

रामाच्या पंचवटीत, गदीमांच्या नाशकात घडला मोठा अपघातशाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राची निघाली वाऱ्यावरी वरातपडली बुध्दी गहाण? जो-तो पातला चरणासी त्याच्या अंधारातठाऊक ना स्वतःचे भविष्य पाहू लागला राज्यातील नेत्यांचे हात स्वघोषित कप्तान…

एक ‘पण’ आजचा

काढू नये उणेदुणे, मागू नये हिशेब कालचा, इतकाच एक ‘पण’ आजचाविसरून जायला शिकू, माफ मनापासून करु, करू हळूहळू अंत क्रोधाचा प्रेम मागुन मिळत नाही हेका धरू नये तुमच्या मनाप्रमाणे सतत…

कसं सांगावं नाही कळत

मित्रांनो कसं सांगावं कळत नाही, पण एक गोष्ट नक्की ऐका‘मी सांगतो तेच बरोबर’ असा मुलांसोबत धरू नका चुकूनही हेका आताचे तरूण काही करत नाही म्हणू नका, करू द्या त्यांना चुकाकिती…

सुजाण

भारतीय राज्यघटनेचा पाया असे आपले पवित्र संविधानकायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेबांनी केले होते लिखाणएकता, समानता, बंधुता, नागरिकांचा हक्क याची यावी जाणहक्काबरोबरच कर्तव्याची भावना मनी हवी याचे होते भान घटनेत स्तुत्य तरतूद…