संस्कृतीचा झाला नाश, लग्न वाटू लागले पाश, तुटे कुटुंबाचा आधारना उरला सहचरांत विनय, बिघडली नात्याची लय, शब्द झाले अंगार। सौंदर्याचे मोल न उरले, भडक दिखाऊ ते तरले, देखणेपण उधारलयास गेली…
Tag: marathi-kavita
सह्याद्रीच्या कुशीत राहतो त्यास ना कष्टाचे कधी भयकोकणचा राजा शिवछत्रपती देई शरणांगतास अभय खालाटी, वल्हाटी, राजापुरी, मालवणी भाषेत वेगळी लयभजन कुणाचे, बाल्या नाचे चाळ बांधूनी, होळीला शबय कोकणाची वाट वळणाची,…
माझ्या दुःखाला मीच कारणीभूत, मग दोष कुणाला द्यावा?अर्धा पेला भरलेला असता, तो किती रिता? का मी पहावा? माझी जबाबदारी तुझ्यावर लोटून, का सुखाचा शोध घ्यावा?तूझा सहवास वास्तवातील सूख तरी, का…
रामाच्या पंचवटीत, गदीमांच्या नाशकात घडला मोठा अपघातशाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राची निघाली वाऱ्यावरी वरातपडली बुध्दी गहाण? जो-तो पातला चरणासी त्याच्या अंधारातठाऊक ना स्वतःचे भविष्य पाहू लागला राज्यातील नेत्यांचे हात स्वघोषित कप्तान…
काढू नये उणेदुणे, मागू नये हिशेब कालचा, इतकाच एक ‘पण’ आजचाविसरून जायला शिकू, माफ मनापासून करु, करू हळूहळू अंत क्रोधाचा प्रेम मागुन मिळत नाही हेका धरू नये तुमच्या मनाप्रमाणे सतत…
मित्रांनो कसं सांगावं कळत नाही, पण एक गोष्ट नक्की ऐका‘मी सांगतो तेच बरोबर’ असा मुलांसोबत धरू नका चुकूनही हेका आताचे तरूण काही करत नाही म्हणू नका, करू द्या त्यांना चुकाकिती…
भारतीय राज्यघटनेचा पाया असे आपले पवित्र संविधानकायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेबांनी केले होते लिखाणएकता, समानता, बंधुता, नागरिकांचा हक्क याची यावी जाणहक्काबरोबरच कर्तव्याची भावना मनी हवी याचे होते भान घटनेत स्तुत्य तरतूद…
राजकरणाचा डोह गढूळला त्यात दुर्दैवाने ओघळले मानवी रक्तकळे ना ही कसली महायुती? सरली निती, आता कोण कोणाचे भक्त? लग्नानंतर पाट लावतात तसे यांचे वागणे, कोणाशीही जुळवतात सूरकळे ना या मागचे…
निवडणूक आली की काही अदृश्य कर लटकवतात बॅनरबिचारे चार पैशासाठी कुठेही चढतात, ते तर हुकमाचे चाकर त्यांचे काहीच चुकत नाही पोट जाळायला हवी रोजच भाकरमालक कितीही निष्ठूर असला तरी त्याच्या…