भारताने १९५५ साली संविधानाचा स्वीकार केला आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व राज्ये तेथील रूढी, परंपरा, त्या भागाचा इतिहास, प्रादेशिक भाषा या सर्व गोष्टींचा योग्य अभ्यास करून…
त्या फुलांना नव्हता सुगंध, परी आजही ती स्मृतीत माझ्यामजवरी पाकळ्या त्या फुलांच्या, नित्य निरंतर बरसात होत्या त्या वृक्षास सिंचले ना कुणी, तरी खुळा तो बहरत होतादिनभर ताप सोसून, थकून सायंकाळी…
काही वर्षांपूर्वी फक्त उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटूंबातील लोक morning walk, Gym या साठी नियमित जात असत. मग शिवाजी पार्क मैदान म्हणा, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी येथे सकाळी फेर…
जगण्याचे राहून गेले ही खंत उरी कशाला?मी घातली,गवसणी होती, त्या उंच आभाळालाआव्हान दिले होते, त्या अथांग सागरालामी नजरेत टिपले होते, अंतरिक्षात नव नक्षत्रालाअन निद्रेत घेतले कवेत, प्रिय माझ्या प्रेयसीला न…
एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वसई मधून शेरलॉक नावाचं त्रैमासीक निघत असे.या मासिकाचे संस्थापक, मुद्रक, प्रकाशक होते श्रीकृष्ण ठाकूर. या मासिकात ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातील गोष्टी आणि पोलिस शोधमोहीमांबाबत काही सत्य कथा…
श्वासात भरून घेतला, मी वनराईत मोकळा श्वासकितिक युगे तिने जपला मज जगवण्याचा ध्यास ? स्वार्थी अंधधूंद आम्ही, तरूवरांचा केला किती नाशपरी नवनिर्मीतीचा तिचा उत्साह, ती झुंजली खास कधी वणवा, कधी…
सुबोध घरी शांतपणे बसला होता पण त्याच्या मनात मात्र वादळ घोघावत होते. चार दिवसांपूर्वी सारिका तडकाफडकी घर सोडून गेली. तस काही फार मोठं कारण नव्हतं. सारिकला भावाच्या लग्नाला जायचे होते,…
गत वर्ष संकटात गेले पून्हा पून्हा म्हणू नकानव वर्षाचे स्वागत करा पण उन्मादात चूकू नका त्याने शिकविले बरेच काही, बदलवल्या आपल्या सवयीमाणूसकी अन आत्मनिर्भरता, सयंम बाळगू नकोच घाई काटकसर अन…
माणसातल्या बेटांचं आणि माझं अतूट अस नातंमनातील शब्दांच भांडार कधीच नव्हतं इतकं पोरकंबालपणीच सहवासाची मनास नकळत लागली गोडीइयत्ता पार करता करता नकळत जमली आमची जोडीमते पटत नव्हती तरी त्याच्याशी जुळला…