दशरथपुत्र राम, वशिष्ठ शिष्य, उत्तम धनुर्धारीएकनिष्ठ, सत्यवचनी, विनय, विवेकी, सदाचारी कौसल्या नंदन राम, गुणांची खाण, तो पुरुष अवतारीहरण करी पीडा, संहारुनी राक्षस खडा, भजे ब्रह्मास अंतरी बालक्रीडा रामाची विचित्र, मागू…
Author: Mangesh Kocharekar
तुम्हाला आठवतय का तुम्ही शेवटचं पत्र कधी आणि कोणाला लिहीले? खरं सांगायचं म्हणजे मलाही नाही आठवत, खूप ताण देऊनही नाही आठवत. आमचं,म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा त्या वर्षी एप्रिल महिन्यात…
हाती काही नव्हते तेव्हा, माझ्याकडे कोणाची नव्हती अपेक्षाजो जो संचय वाढत गेला, बदलत गेली निती, वाढे अभिलाषा मनी होते समाधान, वैभवात भर पडत होती, नाती सुखावत होतीहळूहळू समजले, या लक्ष्मीकारणे…
जशी लोकसंख्या वाढली गावातील जागा कमी पडल्याने नागरी वस्तीसाठी आपण जंगलांवर आक्रमण केले. त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप केला मग जंगलातील प्राण्यांनी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीचा आसरा घेतला. बिबट्या, वाघ, वस्तीत शिरून…
प्रेमात कोण डुंबेल याचा त्यांना येत नाही अंदाजकिती खोल डोह आहे ते सांगता येत नाही आज प्रेमात गुंतवावा लागतो जीव, मागू नये उगा व्याजकाही इतके रसिक की शब्दांचाच चढवती प्रेमात…
गावी गेलं की आमच्या पाड्यावर रस्त्याच्या कडेला एक दोन मजल्याची इमारत दिसते आणि ती पाहताच आठवण होते ती गांगुली अंकलची. आज ते किवा त्यांची पत्नी हयात नाही पण काही माणसं…
ज्याच्या हातुन चुक घडली नाही अशा माणसाच्या होतो शोधातमी माझा भुतकाळ तपासत होतो काय दडलय त्याच्या पोटात? माझ्या लक्षात आले चुक मान्य न केल्याने चुकांचे झाले खिळेकाही प्रसंग विसरून जायचे…
काल प्रवासात माझ्या कंपार्टमेंटमध्ये एक तरूण जोडपे आणि त्यांचा दिडदोन वर्षांचा मुलगा प्रवास करत होता. जोडप्यातील मुलगी आपल्या नवऱ्याला अधून मधून अरे आणि अधून मधून अहो संबोधत होती. त्याला हाक…
लहानपणी नात्यात असतो अवीट गोडवाबहीण भाऊ यांची भांडणे म्हणजे फुलवा क्षणात भाऊ-ताई बसते रुसून लपूनदोघांपैकी एक हैराण शोधून शोधून आता तुझ्याशी बोलणारच नाही ती बसते अडूनकधी ताई तर कधी दादा…
“दिन दिन दिवाळी, गाईम्हशी ओवाळी, गाईम्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा आई बापाचा’, ही बालभारती मधील कविता आठवत असेल. आज वसु बारस म्हणून सहज आठवण झाली. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा…