भातूकली

देवगडातल्या चौसोपी वाड्यात आजी एकट्याच रहात होत्या, हो एकट्याच. म्हणजे बापट आजोबा जाऊन दहा वर्षे झाली तेव्हापासून त्या एकट्याच ह्या आठ खणांच्या वाड्यात रहात होत्या. नाही म्हणायला घरकामाला पार्वती आणी…

तिज पाहता

पाहिले तिला तिनसांजेला मनातून चढवला साजते देखणे रुप मी विसरू पाहतो परी आठवते ती रोज केसात माळला मी तिच्या चंद्र पूर्ण पौर्णिमेचाअन गजरा गुंफला तिच्यासाठी शत तारकांचा अस्ताच्या सुर्याजवळून फुलवली…

चिपीचे विमानतळ आणि कोकण विकास

अर्जुन बळवंत वालावलकर या रत्नागिरी जिल्ह्यातील वालवल येथील सुपूत्राने कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले होते. ते ब्रिटिश काळात रेल्वेच्या सेवेत होते. संपूर्ण देशात रेल्वेचे जाळे विस्तारत होते तरी कोकणात रेल्वे येत…

स्मरु नको

स्मरू नको भेट ती, नको स्मरू दिवस तोपरी मनास सांगना, तव गीताचा भाव तू नको स्मरू प्रेमलाप, नको गुंतू मज सवेएकांती घे परी, तव भोळ्या मनाचा ठाव तू भेटीचा उपयोग…

मार्ग माझा

आमच्या वेळी मिनी केजी, सिनियर केजी, पूर्व प्राथमिक असे काही प्रकार नव्हते त्यामुळे आई आणि आम्ही मुले हे घट्ट समीकरण वय वर्ष सहा पर्यंत पुरले. त्या वेळी दुधाची बाटली हा…

आनंदाश्रम

वृद्धाश्रमात येऊन नक्की किती वर्षे झाली माहिती नाही, आताशी कालगणना करता येत नाही. खोलीतील कॅलेंडरवर नजर पडली आणि त्यावरचे वर्ष दिसले पण २०२१ म्हणजे किती वर्षे पाठी सरली आणि किती…

प्रकोप

अवघा विदर्भ, खानदेश, मराठवाडा टाकतोय भितीने धापातुझा निरोप घेता घेता हे विपरीत काय केलस रे बाप्पा? आम्ही तुझ्याकडे सौख्य शांती मागितली अन तू दिलं गुलाबनाव सुंदर पण लक्षण खोट हा…

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

“अहो, ऐकताय ना,हा तुमचा जेवणाचा डबा, हा रुमाल आणि हे तुमच पाकीट. “हं निघा आता लवकर नाहीतर उशीर होईल. “अग इकडे ये, लवकर ये,मला उशीर होतोय.”, ” हं आता आणि…

बाप्पा लवकर या

कालच त्याच विसर्जन केलं आणि माझ अवसान गळालंडोहात तो गडप झाला, त्या क्षणी काळीज दुःखाने हललं गेले पंधरा दिवस त्याच्या तयारीत दुःख उरी लपवलंवर्षांनी एकदा येतो, त्याला नकोच सांगूया, मनी…

आनंदाच्या शोधात

लहान मुलांना आनंद कशाने होत़ो? , अचानक मिळालेल्या चॉकलेटने, ध्यानी मनी नसतांना आई किंवा बाबा यांनी आणलेल्या कपड्यांनी, वाढदिवशी आणलेल्या नावाच्या केकने, आवडीचे खेळणे बाबांनी न कूरकूरता खरेदी करून हाती…