मकर संक्रांत संपली तरी आभाळ ढगाळ. सकाळचे साडेसात वाजले तरी सूर्याचं दर्शन नाही, हे अस मळभ आच्छादित असलेलं वातावरण असलं की माझं डोकं ठणकायला लागतं. अंग मोडून येतं. आम्ही,म्हणजे मी…
Tag: blog
पहा देशा, सधन पंजाब, बसला अगतीक हमरस्त्यावरकोणी फिरवला वरवंटा त्यांच्या मोहमयी मधुर स्वप्नांवर? अर्ध शतक ठोकले दिवसांचे तरी अधिर नजर दिल्लीवरआंदोलन झाले शस्त्रसज्ज, नेते, कुणासही घेती अंगावर बैठका अनेक झाल्या…
संदर्भ नीट आठवत नाही परंतु कोणत्या तरी देशाचे राष्ट्राध्यक्ष दौऱ्यावर होते. ते एका रेल्वेस्टेशनवर थांबले, दूर अंतरावर एक बाई झाडत होत्या. कोणीतरी तिला म्हणाले, “बाई, आता नंतर झाडा, देशाचे अध्यक्ष…
तू भेटलास अचानक अन नकळत सूर जुळलेकल्पनेचे चित्र मनाच्या बागेत आपसूक फुललेतुझा बांधा, तुझा रंग, तुझे नाक, तुझे केस अन डोळेतुझी छबी, माझ्या मनातील राजकुमार, मला कळलेदोन चार भेटीतच भुरळ…
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जेवढ्या शाखा आणि स्वयंसेवक आहेत ते पाहता अचंबित व्हायला होते. पंन्नास वर्षांपूर्वी सफाळ्या सारख्या अतिग्रामीण भागात संघाची शाखा नियमितपणे चालवण किती अवघड असावं त्याची कल्पना जो…
माझ्या गावाची पायवाट, लाल तांबडी सडकनका घालुनी डांबर, तिला करू रे विद्रूप तिला पहा विचारून, का तिचा रंग असा भडकप्रेमाखातर तुमच्या, तिने किती गाळले नित्य रक्त रोज लाथाडून जाता, परी…
भारताने १९५५ साली संविधानाचा स्वीकार केला आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व राज्ये तेथील रूढी, परंपरा, त्या भागाचा इतिहास, प्रादेशिक भाषा या सर्व गोष्टींचा योग्य अभ्यास करून…
त्या फुलांना नव्हता सुगंध, परी आजही ती स्मृतीत माझ्यामजवरी पाकळ्या त्या फुलांच्या, नित्य निरंतर बरसात होत्या त्या वृक्षास सिंचले ना कुणी, तरी खुळा तो बहरत होतादिनभर ताप सोसून, थकून सायंकाळी…
काही वर्षांपूर्वी फक्त उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटूंबातील लोक morning walk, Gym या साठी नियमित जात असत. मग शिवाजी पार्क मैदान म्हणा, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी येथे सकाळी फेर…