राहून गेले

कधीकधी कुणाला सांगायचं राहून जातेआठवण होते तेव्हा झालेला असतो उशीरज्याचासाठी व्यक्त व्हायचंय तो होतो अधीरतो काही गुन्हा नव्हे, ज्याची करावी फिकीरफार उशिर होण्याआधी, मनापासून द्यावा धीर तुमचे शब्द हे कदाचित,…

नातं

ओळखतही नव्हतो पण दिसली की ती हसायचीठराविक स्थळी, डोळ्याची पाखर तिला शोधायची यापलीकडे संबंध नव्हता, नव्हते कुतूहल कोण ती?मनात कुणी घर केलं, की फुलत जातात नसती नाती काय घडला प्रमाद…

अयोध्येस परतला राम

दशरथपुत्र राम, वशिष्ठ शिष्य, उत्तम धनुर्धारीएकनिष्ठ, सत्यवचनी, विनय, विवेकी, सदाचारी कौसल्या नंदन राम, गुणांची खाण, तो पुरुष अवतारीहरण करी पीडा, संहारुनी राक्षस खडा, भजे ब्रह्मास अंतरी बालक्रीडा रामाची विचित्र, मागू…

अपेक्षांचे ओझे

हाती काही नव्हते तेव्हा, माझ्याकडे कोणाची नव्हती अपेक्षाजो जो संचय वाढत गेला, बदलत गेली निती, वाढे अभिलाषा मनी होते समाधान, वैभवात भर पडत होती, नाती सुखावत होतीहळूहळू समजले, या लक्ष्मीकारणे…

उतरू जाता प्रेमाची वाट

प्रेमात कोण डुंबेल याचा त्यांना येत नाही अंदाजकिती खोल डोह आहे ते सांगता येत नाही आज प्रेमात गुंतवावा लागतो जीव, मागू नये उगा व्याजकाही इतके रसिक की शब्दांचाच चढवती प्रेमात…

सरत जाते बालपण

लहानपणी नात्यात असतो अवीट गोडवाबहीण भाऊ यांची भांडणे म्हणजे फुलवा क्षणात भाऊ-ताई बसते रुसून लपूनदोघांपैकी एक हैराण शोधून शोधून आता तुझ्याशी बोलणारच नाही ती बसते अडूनकधी ताई तर कधी दादा…

विसरून जायचंय मला

नको ते संदर्भ, कशास आठवू? सारेच मला विसरायचेनको त्या आठवणी, कशास जागवू? इथेच सारे हरवायचे काय गवसले काय हरवले, हिशेब मांडून काय मिळेल?नको त्या भुतकाळात रमताना, उगाच मन स्वतःस छळेल…

संभ्रम

राजकरणावर काही लिहायचं, बोलायचं नाही घेतली होती शपथआपण शिस्तप्रिय संघटनेचे एक नम्र सेवक हेच होत माझ मत तो ही एक एकनिष्ठ, निती, तत्व पाळणारा प्रामाणिक देशभक्तअंगात होता वेगळा जोश, नमस्ते…

वाट पाहतो

पावसाचं वय किती असावं? आम्ही कधी मोजलं नाहीधावत धावत पडतांना तो थकलाय का, विचारलं नाही भात्यातुन बाण बाहेर काढला की, शरसंधान करावं लागतंतो अंदमानातुन सुटला की, त्याला उत्तर टोक गाठावं…

सन्यस्त ओढ्यात बैसला

शुभ्र, धवल, पाढूंरका तो खडकावर आदळे प्रपातभारावून सारा आसमंत गेला वाहे शीतल मंद वात खाली काळा डोह थोरला सोसतो निमुट, गेली हयातदर वर्षाला पडे उघडा परी कधी केली न त्याने…