मनातल्या विठ्ठलाला एकदा एकांती भेटायलाच हवंवाटतं सगळ्या चिंता दूर सारत त्याला आलिंगन द्यावं करायला हवी त्याची एकदा मनापासून विचारपूसफारच दगदग होतेय का? विचारावं, आहेस ना तू खूश? बसवून त्याला निवांत…
Tag: marathi-kavita
मी पणाचा पडदा सारीता मी दूरपाहिला श्रीहरी भोळा माझिया समोर ॥ झाली भेटाभेट सरले अंतरमाझिया मनाचा नाचू लागे मोर ॥ पाहिले मी डोळा रुप ते सुंदरसावळा तो विठ्ठल दिसे मनोहर…
का करावी कुणाची फिकीर जर घडणारं आहे अटळ?बिनधास्त मस्त जगावं फक्त नसावं जीवन कुठेही उथळ अढळ स्थान एखाद्याला लाभतं, तुमची आमची फुकाची वळवळकितीही कष्ट केले, वा बनवाबनवी तरीही जीवाची होते…
जीवनात प्रत्येकाच्या थोडा तरी जरूर संघर्ष हवारोज तोच सुर्य पुर्वेला तरी नजरेस दिसतोच ना नवा! पाऊस असो वा उन, विना तक्रार चालत रहाते घड्याळतुमची मनस्थिती कशी ही स्थिती असो,थांबत नाही…
जन्म आणि मृत्यू हा नियतीचा खेळ आहेतो देतो जन्म आणि कर्म, जीवन कर्तव्याचा मेळ आहे हसत जगणे ही एक सुंदर अद्भुत कला आहेनित्य नवीन अनुभव घेणे रंगीत मनोहर सोहळा आहे…
देह सोडतांना एकदा आत्म्याने विचारले मनालाक्षणोक्षणी बदलतोस जरा सवडीने विचार स्वतःला आहे का तुझ्या अस्तित्वाने कुणाला शांत झोप?त्यागू शकशील का कधी लालसा, काम, क्रोध, लोभ? अविरत भ्रमण करीत फिरतोस, आधी…
कधी कधी काही गोष्टी उशिराने मनाला कळतातभावविश्व तोलता येत नाही, आठवणी पून्हा छळतात ती दिसताच मन होते उल्हसित, रोमांच मनी फुलतोतिच लक्ष वेधलं जावं म्हणून तिच्याकडे पाहून मी हसतो तो…
काही माणसं अशीच असतात त्यांच्यावर रागावताच येत नाहीकाही माणसं कुणी रागवलं तरी फारसं मनावर कधी घेत नाही काही माणसं मात्र अतिसज्जन, मनानं असतात फारच हळवीत्यांना कुणाचा अतिपरिचय सहन होत नाही…
खोटं वाटलं तरी शप्पथ खरंच सांगतो खुशाल हवं तसं वागाफाट्यावर मारा अदृश्य अडचणींना आज, आत्ता मस्त जगा स्वतःशी हवे प्रामाणिक, खोटे उगाच कुणा, कशाला भ्यावे?भिती मनी बाळगूच नये, दुसऱ्याशी आपुलकी…