देह सोडतांना एकदा आत्म्याने विचारले मनालाक्षणोक्षणी बदलतोस जरा सवडीने विचार स्वतःला आहे का तुझ्या अस्तित्वाने कुणाला शांत झोप?त्यागू शकशील का कधी लालसा, काम, क्रोध, लोभ? अविरत भ्रमण करीत फिरतोस, आधी…
Tag: poem
प्रेम केले कुणावर तरी, हिशेब त्याचा मांडू नयेफुटकळ कारण शोधून कुणाशी, उगाच भांडण करू नये हरे शामा, हरे कृष्णा, चित्त हारण मोहना ——-(धृ) प्रेम करता ह्रदयही द्यावे, मागेपुढे उगा पाहू…
कधी कधी काही गोष्टी उशिराने मनाला कळतातभावविश्व तोलता येत नाही, आठवणी पून्हा छळतात ती दिसताच मन होते उल्हसित, रोमांच मनी फुलतोतिच लक्ष वेधलं जावं म्हणून तिच्याकडे पाहून मी हसतो तो…
काही माणसं अशीच असतात त्यांच्यावर रागावताच येत नाहीकाही माणसं कुणी रागवलं तरी फारसं मनावर कधी घेत नाही काही माणसं मात्र अतिसज्जन, मनानं असतात फारच हळवीत्यांना कुणाचा अतिपरिचय सहन होत नाही…
गंध नसणारी रानफुले रंगाने लक्ष वेधुन घेतातवाळूतील खडबडीत शिंपलेही मौल्यवान मोती देतात आकर्षक दिसणं कधीच आपल्या कुणाच्या हाती नसतंपण जग एवढं आचरट, खोट्या दिखाव्यालाच भुलतं कातळावर फुलणारं फुलही तितकाच सुगंध…
शाळेत असताना प्रजासत्ताक दिनी स्वप्नात तिरंगा यायचा तसा तो आता येत नाहीसमुहगान म्हणताना यायची छाती फुलून, गर्व वाटायचा तसा मनी आता वाटत नाही आता नको त्या मनोव्यापाचा इतका गुंता वाढलाय…
खोटं वाटलं तरी शप्पथ खरंच सांगतो खुशाल हवं तसं वागाफाट्यावर मारा अदृश्य अडचणींना आज, आत्ता मस्त जगा स्वतःशी हवे प्रामाणिक, खोटे उगाच कुणा, कशाला भ्यावे?भिती मनी बाळगूच नये, दुसऱ्याशी आपुलकी…
प्रत्येक माणसात लपला आहे एक खट्याळ, नटखट, लबाड, विदूषकफक्त एक जरूर लक्षात ठेवा, बनू नये आपण मनाने कोणासाठी तक्षक बाळ रडते तेव्ह काही सूचत नाही, बाबा करतात विदूषकी चाळेअन आईही,…
गावात, कोंबड्याच्या बांगेने पहाटेस पुर्वेला फुटत तांबडंअन थंडी पावसात इरसाल गावकरी उबेला घेतो घोंगडं सकळची न्याहरी करून तो वावरात बीगीबीगी जातोरामराम म्हणत, “आज एकदम बेगीन” कुणी आडवा येतो अण्णा, चाल्लो…
झोपड्या इथे उभ्या, फ्लेक्सच्या भिंती, रेल्वेच्या भुईवरफोडुनी जलवाहिनी भरती पाणी, ना चिंता, नसे कुणाचा डरघरात जळती दिवे विजेचे, आकडे टाकले त्यांनी खांबावरशौच्यासाठी प्रभात काळी, मोकळे सौचकुप रूळारूळावर कष्टकरी जनता, त्यांचे…