भ्रम

काय खरं? काय खोटं? सामान्य माणसाला कधी नाहीच कळतइतिहास आणि वर्तमान, दोन्ही त्याला सारखेच असतात छळत यशासाठी देव, अंगारा, वशिला कोणतंच सुत्र कधी कायम नसतंमेहनत, समयसूचकता यांच गणित जुळलं, तर…

असहाय्य द्रोपदी

तिच्याकडे जाताजाता वळलं आणि खुशाली घेऊन निघू म्हटलं तरी तासभर कसा गेला कधी कळत नसे,आता तीची पावलं भडगाळवाच्या दिशेने पडावी असे तिचे वय. संपूर्ण शरीरावर सुरकुत्या, मान लटलटू लागलेली, हाताला…

सूचनावही

शाळेत असतांना सगळ्यात जास्त आतुरतेने आम्ही कशाची वाट पाहत असू? ती म्हणजे सूचना वहीची. या वितभर वहीने अनेकांना आनंदीत केले आहे. अभ्यासाच्या जाचातून थोडा दिलासा दिला आहे. ती वही घेऊन…

संभ्रम

राजकरणावर काही लिहायचं, बोलायचं नाही घेतली होती शपथआपण शिस्तप्रिय संघटनेचे एक नम्र सेवक हेच होत माझ मत तो ही एक एकनिष्ठ, निती, तत्व पाळणारा प्रामाणिक देशभक्तअंगात होता वेगळा जोश, नमस्ते…

गावाकडील पाऊस आणि मुंबई ते तुंबई भाग 2

महाराष्ट्रात हल्ली कशा कशासाठी अनुदान द्यावे लागते तेच कळत नाही. दुबार पेरणी झाली, द्या अनुदान, पीक बुडालं द्या अनुदान, जास्त पिकलं, भाव गडगडले द्या अनुदान. हे अनुदान भूत मानगुटीवर बसले…

गावाकडील पाऊस आणि मुंबई ते तुंबई भाग 1

लहानपणी पावसाची आम्हाला मज्जा यायची, आकाश काळकुट्ट व्हायचं अगदी दिवसा अंधारून यायचं, मग कितीतरी वेळ आकाशात फटाके फुटायचे, धडाड धूम, धडाड धूम. मग फटाक्यांची आताषबाजी संपतासंपता, सगळ लख्ख उजळून निघायचं,…

वाट पाहतो

पावसाचं वय किती असावं? आम्ही कधी मोजलं नाहीधावत धावत पडतांना तो थकलाय का, विचारलं नाही भात्यातुन बाण बाहेर काढला की, शरसंधान करावं लागतंतो अंदमानातुन सुटला की, त्याला उत्तर टोक गाठावं…

दात खायचे आणि दाखवायचे

दंताजींचे ठाणे उठले ,फुटले दोन्ही कानडोळे रूसले काही न बघती नन्ना करते मान।या वात्रटिकेने दातांच दुखण किती असह्य असत ते कवी व्यक्त करतो. पण दात तर हवेच, बोळकं तोंड किंवा…

सन्यस्त ओढ्यात बैसला

शुभ्र, धवल, पाढूंरका तो खडकावर आदळे प्रपातभारावून सारा आसमंत गेला वाहे शीतल मंद वात खाली काळा डोह थोरला सोसतो निमुट, गेली हयातदर वर्षाला पडे उघडा परी कधी केली न त्याने…

आठवणींचा कोष उलगडताना

७९ व्या मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष, निसर्ग अभ्यासक, निसर्ग संरक्षक मारुती चितमपल्ली यांच्या बाबत माहिती वाचता वाचता मला मी सफाळे येथे रहात असताना जंगलात गेल्यानंतर जो अनुभव यायचा तो आठवू…